शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

नागरी समस्यांबाबत धरणे आंदोलन

By admin | Updated: February 18, 2016 23:38 IST

नागरी समस्यांबाबत धरणे आंदोलन

 नाशिक : नागरी व सामाजिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती व मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिल्या; परंतु अनेक भूखंड विना वापर पडून असल्याने ते भूखंड जमीन मालकांना परत करण्यात यावे, बंद पडलेले उद्योग सुरू करावेत, उद्योगासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच दर ठेवावेत, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, महाराष्ट्रातील सर्व टोलनाके बंद करावेत, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पुरवावे, किकवी धरणाचे काम सुरू करावे, धनगर समाजाला आरक्षण द्यावे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. सुमारे ३५ मागण्या यात करण्यात आल्या असून, त्या पूर्ण न केल्यास नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात अमोल पाटील, साहेबराव दातीर, संदीप तांबे, रामहरी कटाळे, शेखर रायते, लियाकत शेख, संपत हारक, हेमराज गांगुर्डे, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)