शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मतदार नोंदणीसाठी अखेरच्या दिवशी गर्दी

By admin | Updated: October 15, 2016 02:02 IST

मतदार नोंदणीसाठी अखेरच्या दिवशी गर्दी

 नाशिक : मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदार नोंदणीसाठी शुक्रवारी अखेरचा दिवस असल्याने नाव नोंदणी करण्यासाठी मतदारांनी केंद्रांवर अक्षरश: रांगा लावल्या. दिवसभरातून सुमारे दहा ते बारा हजार मतदारांनी नावे नोंदविल्याचा अंदाज निवडणूक शाखेने व्यक्त केला असून, दोन दिवसांत निश्चित आकडेवारी समजू शकेल. १६ नोव्हेंबरपासून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्या मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर ज्यांची नावे यादीत नसतील, त्यांना नव्याने नोंदणीची संधी या मोहिमेद्वारे मिळाली. याशिवाय नाव, पत्त्यात बदल, मतदार संघाचे स्थलांतर, दुबार व मयत मतदारांची नावे वगळण्यालाही त्यात प्राधान्य देण्यात आले. शुक्रवारपर्यंत नाव नोंदविणाऱ्या सर्व मतदारांची अंतिम मतदार यादी डिसेंबर अखेर प्रसिद्ध करण्यात येणार असून, या मतदार यादीत ज्यांची नावे आहेत, त्यांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात नगरपालिका तर जानेवारी, फेब्रुवारीत महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनीच आपल्या हक्काचे मतदान नोंदवून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याने शुक्रवारी अखेरच्या दिवशी मतदारांनी मतदान नोंदणी केंद्रांवर गर्दी केली. गुरुवार अखेर जिल्ह्यात २९,६६५ इतक्या नवीन मतदारांची नोंद झाली. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील चारही विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदारांचा समावेश आहे.