शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
3
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
4
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
5
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
6
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
7
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
8
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
9
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
10
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
11
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
12
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
13
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
14
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
15
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
16
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
17
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
18
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
19
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
20
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

संविधान, कायद्याचे पालन व्हावे

By admin | Updated: September 9, 2016 22:58 IST

येवला : शांती आणि मानवता अभियान कार्यक्र मातील सूर

 येवला : देशात शांती आणि सलोखा कायम राहण्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी देशाच्या संविधानाचे व कायद्याचे पालन करायला पाहिजे, असा सूर शांती आणि मानवता अभियान कार्यक्रमात मान्यवरंकडून व्यक्त करण्यात आला. जमाते इस्लामी हिंद शाखा येवलाच्या वतीने मसजीद अलुरखान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कायद्याचे पालन होत नसल्याने देशात भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, दरोडे अशा घटना वाढत आहे. माणसापासून माणूस दुरावत चालला आहे. इस्लाम धर्म कोणत्याही जाती, धर्मबद्दल द्वेष करायला शिकवत नाही. प्रत्येक मानवाबद्दल प्रेम आणि सद्भावनेने वागण्याची शिकवण इस्लामी धर्म देतो. धर्म कोणताही असो, माणसाला न्याय मिळावा व त्याच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले तर भारताचा विकास म्झाल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. उमर कहाळे यावेळी म्हणाले. याप्रसंगी येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रा. शिवाजी भालेराव, भगवान चित्ते, मौलाना समी आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या धर्माच्या नियमानुसार आचरण करण्याचा तसेच प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचमुळे भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहे. जो पर्यंत जातीयवाद नष्ट होत नाही तोपर्यंत भारतामध्ये सुख, शांती वाढणार नाही, एकोपा वाढणार नाही, असे कॉ. भगवान चित्ते यांनी सांगीतले.हा देश संपुर्ण मानव जातीचा आहे. प्रत्येक मानव जातीला न्याय आणि सुख समृद्धी व जगण्याचा अधिकार आहे. जातीय व्यवस्थेची विभागणी करु नका, देश तोडु नका, गोर गरीबांवर अत्याचार करु नका असे आवाहन केले. कार्यक्र मास हिंदु, मुस्लिम, दलीत व इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन जमाअते इस्लामीचे जिल्हा अध्यक्ष शफीक यांनी केले. आभार मौलाना इसमाईल यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीततेसाठी डॉ. मुसरत शहा, शकीलभाई शेख, दानिश अन्सारी, नाविद शाह, मुश्ताक अन्सारी, जमील अन्सारी, सज्जू शाह, समीर शाह, अयाज अन्सारी, किरण साताळकर, विकास वाहुळ आदींनी केले. या संघटनेमार्फत संपूर्ण भारतात २१ आँगष्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान शांती आणि सद्भावना मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)