शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

संविधान, कायद्याचे पालन व्हावे

By admin | Updated: September 9, 2016 22:58 IST

येवला : शांती आणि मानवता अभियान कार्यक्र मातील सूर

 येवला : देशात शांती आणि सलोखा कायम राहण्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी देशाच्या संविधानाचे व कायद्याचे पालन करायला पाहिजे, असा सूर शांती आणि मानवता अभियान कार्यक्रमात मान्यवरंकडून व्यक्त करण्यात आला. जमाते इस्लामी हिंद शाखा येवलाच्या वतीने मसजीद अलुरखान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कायद्याचे पालन होत नसल्याने देशात भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, दरोडे अशा घटना वाढत आहे. माणसापासून माणूस दुरावत चालला आहे. इस्लाम धर्म कोणत्याही जाती, धर्मबद्दल द्वेष करायला शिकवत नाही. प्रत्येक मानवाबद्दल प्रेम आणि सद्भावनेने वागण्याची शिकवण इस्लामी धर्म देतो. धर्म कोणताही असो, माणसाला न्याय मिळावा व त्याच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले तर भारताचा विकास म्झाल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. उमर कहाळे यावेळी म्हणाले. याप्रसंगी येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रा. शिवाजी भालेराव, भगवान चित्ते, मौलाना समी आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या धर्माच्या नियमानुसार आचरण करण्याचा तसेच प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचमुळे भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहे. जो पर्यंत जातीयवाद नष्ट होत नाही तोपर्यंत भारतामध्ये सुख, शांती वाढणार नाही, एकोपा वाढणार नाही, असे कॉ. भगवान चित्ते यांनी सांगीतले.हा देश संपुर्ण मानव जातीचा आहे. प्रत्येक मानव जातीला न्याय आणि सुख समृद्धी व जगण्याचा अधिकार आहे. जातीय व्यवस्थेची विभागणी करु नका, देश तोडु नका, गोर गरीबांवर अत्याचार करु नका असे आवाहन केले. कार्यक्र मास हिंदु, मुस्लिम, दलीत व इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन जमाअते इस्लामीचे जिल्हा अध्यक्ष शफीक यांनी केले. आभार मौलाना इसमाईल यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीततेसाठी डॉ. मुसरत शहा, शकीलभाई शेख, दानिश अन्सारी, नाविद शाह, मुश्ताक अन्सारी, जमील अन्सारी, सज्जू शाह, समीर शाह, अयाज अन्सारी, किरण साताळकर, विकास वाहुळ आदींनी केले. या संघटनेमार्फत संपूर्ण भारतात २१ आँगष्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान शांती आणि सद्भावना मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)