शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

पायाभूत चाचणी परिक्षेत काही ठिकाणी गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:02 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया शालेय पातळीवरील पायाभूत परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागात पोहोचल्याच नसल्याचा प्रकार लक्षात आल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु काही वेळानंतर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया शालेय पातळीवरील पायाभूत परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागात पोहोचल्याच नसल्याचा प्रकार लक्षात आल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु काही वेळानंतर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुका आणि मनपा स्तरावरील इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जाते. गुरुवारी या परीक्षेला जिल्ह्यात प्रारंभ झाला. शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि त्यानंतर तालुका आणि मनपा शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये प्रश्नपत्रिका वेळेवर पोहचल्या नसल्याची तक्रार समोर आली. याप्रकरणी जिल्हा परिषदेकडूनदेखील दुजोरा देण्यात आला नसला तरी जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्याचे समजते. लासलागाव, निफाड, येवला या ठिकाणी दहा ते पंधरा वीस प्रश्नपत्रिका कमी आढळून आल्या. शेवटी मुख्याध्यापकांनी झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरविल्या. जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु अनेक गठ्ठ्यांमध्ये विद्यार्थी संख्येपेक्षा कमी प्रश्नपत्रिका आढळल्याने मुख्याध्यापकांना धावपळ करावी लागली. सदर परीक्षा शुक्रवारी आणि त्यानंतर सोमवारी होणार असून, पुढील प्रश्नपत्रिका परिपूर्ण पाठविल्या जातील, असे शिक्षण विभागाकडून आश्वासन देण्यात आलेले आहे.