शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

संगणक परीचालकांना आय.टी. मंडळात समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:01 IST

मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे

ठळक मुद्देनवीन अध्यादेश निघे पर्यंत संप सुरूच राहणार ; दबाव आणण्याची शक्यता

मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.मंत्रालयात संगणक परिचालक राज्य संघटनेबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असता या चर्चेत महाराष्ट्र आय.टी. महंडळाकडून संगणक परीचालकांना नियुक्ती देण्यासाठी सध्या प्रगतीत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम सी.एस.सी-एस.पी.व्ही कडून आय.टी. महामंडळाकडे समाविष्ट करण्याची प्रक्रि या सुरू झालेली असून संबंधित प्रक्रि या आचारसंहिता लागू होण्याआधी पूर्ण करावी आणि संबंधित महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट केल्याचा नवीन अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केल्या शिवाय कोणत्याही प्रकारचे सुरू करणार नसल्याचे संगणक परीचालकांनी सांगितले आहे.चौकट....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरु वात केली असून ११ सप्टेंबरला संगणक परीचालकांना आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्यासाठी आय.टी. विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प केंद्र शासनाची कंपनी सी.एस.सी-एस.पी.व्ही बघत आहे.हा प्रकल्प चालवण्याआधी ग्रामविकास विभाग, आय.टी. विभाग व सी. एस. सी-एस. पी. व्ही यांच्या मध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे. या कारारामधील सी.एस. सी-एस. पी. व्ही ऐवजी महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करायचा असल्याने त्यासाठीच्या प्रक्रि या सुरू झाल्या आहेत.आॅनलाईन कामासाठी दबाव तंत्राचे षडयंत्रसंगणक परीचालकांचा संप सुरू होऊन एक महिना झाला असून हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी संगणक पतीचालकावर दबाव आणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठ ते नऊ वर्षांपासून राज्यातील २७ हजार संगणक परिचालक आपल्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी लढा उभारत आहे. सध्या सुरू असलेल्या संप अंतिम असून यात प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू करणार नसून काम करण्यासाठी दबाव टाकून काम करून घेत असेल तर संगणक परीचालकावर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रि या उपस्थित झाल्या आहेत.