शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

संगणक परीचालकांना आय.टी. मंडळात समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:01 IST

मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे

ठळक मुद्देनवीन अध्यादेश निघे पर्यंत संप सुरूच राहणार ; दबाव आणण्याची शक्यता

मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.मंत्रालयात संगणक परिचालक राज्य संघटनेबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असता या चर्चेत महाराष्ट्र आय.टी. महंडळाकडून संगणक परीचालकांना नियुक्ती देण्यासाठी सध्या प्रगतीत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम सी.एस.सी-एस.पी.व्ही कडून आय.टी. महामंडळाकडे समाविष्ट करण्याची प्रक्रि या सुरू झालेली असून संबंधित प्रक्रि या आचारसंहिता लागू होण्याआधी पूर्ण करावी आणि संबंधित महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट केल्याचा नवीन अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केल्या शिवाय कोणत्याही प्रकारचे सुरू करणार नसल्याचे संगणक परीचालकांनी सांगितले आहे.चौकट....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरु वात केली असून ११ सप्टेंबरला संगणक परीचालकांना आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्यासाठी आय.टी. विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प केंद्र शासनाची कंपनी सी.एस.सी-एस.पी.व्ही बघत आहे.हा प्रकल्प चालवण्याआधी ग्रामविकास विभाग, आय.टी. विभाग व सी. एस. सी-एस. पी. व्ही यांच्या मध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे. या कारारामधील सी.एस. सी-एस. पी. व्ही ऐवजी महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करायचा असल्याने त्यासाठीच्या प्रक्रि या सुरू झाल्या आहेत.आॅनलाईन कामासाठी दबाव तंत्राचे षडयंत्रसंगणक परीचालकांचा संप सुरू होऊन एक महिना झाला असून हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी संगणक पतीचालकावर दबाव आणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठ ते नऊ वर्षांपासून राज्यातील २७ हजार संगणक परिचालक आपल्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी लढा उभारत आहे. सध्या सुरू असलेल्या संप अंतिम असून यात प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू करणार नसून काम करण्यासाठी दबाव टाकून काम करून घेत असेल तर संगणक परीचालकावर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रि या उपस्थित झाल्या आहेत.