शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

संगणक परीचालकांना आय.टी. मंडळात समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:01 IST

मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे

ठळक मुद्देनवीन अध्यादेश निघे पर्यंत संप सुरूच राहणार ; दबाव आणण्याची शक्यता

मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.मंत्रालयात संगणक परिचालक राज्य संघटनेबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असता या चर्चेत महाराष्ट्र आय.टी. महंडळाकडून संगणक परीचालकांना नियुक्ती देण्यासाठी सध्या प्रगतीत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम सी.एस.सी-एस.पी.व्ही कडून आय.टी. महामंडळाकडे समाविष्ट करण्याची प्रक्रि या सुरू झालेली असून संबंधित प्रक्रि या आचारसंहिता लागू होण्याआधी पूर्ण करावी आणि संबंधित महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट केल्याचा नवीन अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केल्या शिवाय कोणत्याही प्रकारचे सुरू करणार नसल्याचे संगणक परीचालकांनी सांगितले आहे.चौकट....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरु वात केली असून ११ सप्टेंबरला संगणक परीचालकांना आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्यासाठी आय.टी. विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प केंद्र शासनाची कंपनी सी.एस.सी-एस.पी.व्ही बघत आहे.हा प्रकल्प चालवण्याआधी ग्रामविकास विभाग, आय.टी. विभाग व सी. एस. सी-एस. पी. व्ही यांच्या मध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे. या कारारामधील सी.एस. सी-एस. पी. व्ही ऐवजी महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करायचा असल्याने त्यासाठीच्या प्रक्रि या सुरू झाल्या आहेत.आॅनलाईन कामासाठी दबाव तंत्राचे षडयंत्रसंगणक परीचालकांचा संप सुरू होऊन एक महिना झाला असून हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी संगणक पतीचालकावर दबाव आणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठ ते नऊ वर्षांपासून राज्यातील २७ हजार संगणक परिचालक आपल्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी लढा उभारत आहे. सध्या सुरू असलेल्या संप अंतिम असून यात प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू करणार नसून काम करण्यासाठी दबाव टाकून काम करून घेत असेल तर संगणक परीचालकावर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रि या उपस्थित झाल्या आहेत.