शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक एकोपा जोपासणारे चिखल ओहोळ गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

संपूर्ण गावाचा कल धार्मिक असून सगळ्या जाती धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सगळ्याच समाजाची अशी अठरा ...

संपूर्ण गावाचा कल धार्मिक असून सगळ्या जाती धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सगळ्याच समाजाची अशी अठरा मंदिरे आहेत. विशेष म्हणजे १८३२ ची स्थापना असलेले हेमाडपंथी, १९१ वर्ष जुने असलेले विठ्ठल महादेव मंदिर गावाच्या अगदी मध्यभागी असून गाव व गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर गावांतील लोकांचेही श्रद्धास्थान झाले आहे. गावात विठ्ठल मंदिरांसह श्रीराम मंदिर, शनी मंदिर, सावता महाराज मंदिर, गणपती मंदिर, सहजादेवी मंदिर, कालिकामाता मंदिर, कानबाई मंदिर, मुक्ताई मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, नागदेवता मंदिर, पीरबाबा ठाणे, महादेव मंदिर, संत गोविंद महाराज मंदिर,श्री स्वामी समर्थ केंद्र,संत सेना महाराज मंदिर आदी धार्मिक स्थळे असून समाजप्रबोधनासाठी रघुवीर समर्थ केंद्र व प.पू.पांडुरंग शास्त्री परिवाराचे स्वाध्याय वर्ग आठवड्यातून दोन दिवस चालतात. गावातील प्रत्येक मंदिरात सकाळ-संध्याकाळ आरती व पूजा ही नित्याचीच. वर्षभरात प्रत्येक जाती-धर्मातील मंदिराचे धार्मिक कार्यक्रम एकत्रितपणे साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील सप्ताहाला तर संपूर्ण गाव हजर असतो.

गावाच्या विकासात कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. सन १९६९ माळमाथ्यावर ज्ञानगंगा आणून परिसरातील शैक्षणिक दुष्काळ दूर केला. त्याच्या ह्या कार्यामुळे गावासह मानके, सायने, देवारपाडे, नाळे, शेंदूरणी, सिताने रोंजाने शेड, गिगाव, म्हालंगाव, दहिकुटे, महाजन वस्ती येथील लोकांना माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच केली. त्यामुळे आज शैक्षणिक क्षेत्रात ही गाव अग्रेसर असून गावातील शंभरावर तरुण सैन्यदलात देशसेवा बजावत आहेत. माजी कॅबिनेट कामगार कल्याणमंत्री हेमंत देशमुख दोंडाईचा हे मूळ चिखलओहोळ येथीलच आहेत. इंग्रजांच्या काळातील रेस्ट हाऊस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा करण्यासाठी येवला जाताना या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्याही गावाचा लौकीक आहे.