शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

‘जैन सोशल’च्या वतीने ‘चाय पे चर्चा’

By admin | Updated: February 9, 2016 23:23 IST

‘जैन सोशल’च्या वतीने ‘चाय पे चर्चा’

नाशिक : सकारात्मक गोष्टींचा गुणाकार आणि नकारात्मक बाबींचा भागाकार यशाच्या मार्गाचे गणित सोडवायला मदत करतो. उद्योजकाला बदलत्या काळाचा मागोवा आणि आगामी भविष्यकाळाचा अंदाज घेता यायला हवा. स्पर्धा टाळता येणार नाही, मात्र त्यावर मात करूनच यशस्वी उद्योजक होता येते, असे प्रतिपादन उद्योजक श्रीरंग सारडा यांनी केले. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमतर्फेशनिवारी (दि.६) ‘चाय पे चर्चा’ या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सारडा बोलत होते. ‘टी विथ सक्सेसफूल पर्सनॅलिटी’ हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य असून, या उपक्रमातील शृंखलेतील पहिले पुष्प उद्योजक श्रीरंग सारडा यांनी गुंफले.उद्योजकाकडे सकारात्मक विचार हवा. पैसा हेच ध्येय व जीवनातले सर्वस्व नसले तरी पैशाची निर्मिती उद्योगातूनच होते. व्यवसायवृद्धी होऊन तो शिखरावर नेण्यात अनेक घटकांचा वाटा असतो. चांगल्या संधी आपोआप येत नाहीत त्या निर्माण कराव्या लागतात. अनेक गोष्टी केवळ गृहीत धरणे चुकीचे असून, संधीचे सोने करता आले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे मूल्य जाणून घेता यायला हवे. स्वत:शी प्रामाणिक राहून पैसा निर्माण केला तर तो वाढविता येतो, असे सारडा यांनी यावेळी सांगितले.यावेळी संस्थेचे सचिव राहुल पारख यांनी संकल्पना विशद केली. अध्यक्ष सतीश हिरण यांनी स्वागत केले. यावेळी तरुण उद्योजक आनंद मुथा, तेजपाल बोरा, आनंद कोठारी, मनिष बोथरा, सुनील बाफणा, सुनील कोठारी, आशिष साखला, प्रितीश चोपडा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)