शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

बस दरीत कोसळण्यापासून वाचली

By admin | Updated: May 6, 2017 00:42 IST

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी परिवहन महामंडळाची हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने ४५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाची एशियाड हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने जवळपास ४५ प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांना आली आहे नगर आगाराची बस (क्र . एमएच १४ बीटी ४८०२) ही सुमारे ४५ प्रवासी घेऊन जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे जात असताना समोर मालवाहू ट्रकही घाट चढत होता. याच दरम्यान मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हेलकावे खाऊ लागला. हे दृश्य पाहून बसचालकाचेही लक्ष विचलित झाले. बघता बघता ही बस ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे मालवाहू ट्रक घाटातील दरीत कोसळली. मात्र बस नियंत्रणात आणि कठड्यावर आदळून खोल दरीत जाता जाता वाचली आणि रस्त्याच्या मधोमध थाबली. याप्रसंगी ट्रकचालकाने ट्रकमधून उडी घेत आपला जीव वाचवला. या बसमध्ये जवळपास ४५ प्रवासी होते. दरम्यान, बसमधील सुरक्षित प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, सध्या जखमींवर नाशिकच्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी समीर चौधरी, सुनील सोनवणे, रवि देहाडे, विजय कुंडगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .