शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

बस दरीत कोसळण्यापासून वाचली

By admin | Updated: May 6, 2017 00:42 IST

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी परिवहन महामंडळाची हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने ४५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाची एशियाड हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने जवळपास ४५ प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांना आली आहे नगर आगाराची बस (क्र . एमएच १४ बीटी ४८०२) ही सुमारे ४५ प्रवासी घेऊन जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे जात असताना समोर मालवाहू ट्रकही घाट चढत होता. याच दरम्यान मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हेलकावे खाऊ लागला. हे दृश्य पाहून बसचालकाचेही लक्ष विचलित झाले. बघता बघता ही बस ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे मालवाहू ट्रक घाटातील दरीत कोसळली. मात्र बस नियंत्रणात आणि कठड्यावर आदळून खोल दरीत जाता जाता वाचली आणि रस्त्याच्या मधोमध थाबली. याप्रसंगी ट्रकचालकाने ट्रकमधून उडी घेत आपला जीव वाचवला. या बसमध्ये जवळपास ४५ प्रवासी होते. दरम्यान, बसमधील सुरक्षित प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, सध्या जखमींवर नाशिकच्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी समीर चौधरी, सुनील सोनवणे, रवि देहाडे, विजय कुंडगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .