शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

उष्णतेच्या लाटेने नाशिककरांच्या जीवाची लाही लाही

By admin | Updated: March 28, 2017 17:47 IST

वाढत्या तपमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. शहरातील रस्ते सकाळी अकरा वाजेपासूनच ओस पडण्यास सुरूवात झाली होती.

नाशिक : शहराच्या कमाल तपमानात मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसत आहे. वाढत्या तपमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. शहरातील रस्ते सकाळी अकरा वाजेपासूनच ओस पडण्यास सुरूवात झाली होती. मंगळवारी (दि.२८) दुपारी शहरातील बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. मंगळवारीदेखील तपमानाचा पारा ४०.३ अंशावरच स्थिरावला. आठवडाभरापासून शहराच्या तपमानाचा पारा वाढता वाढता चाळीशीच्या पुढे गेल्यामुळे नाशिककरांना ऊन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडल्याने ४०.३ इतका उच्चांक पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात नोंदविला गेला. हवामान खात्याने सोमवारी (दि.२७) दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती व्यक्त करण्यात आली. अंदाजानुसार मंगळवारी नाशिकरांना प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास आल्या. सोमवारपेक्षाही उन्हाची तीव्रता वाढली असल्याची चर्चा दिवसभर नागरिकांमध्ये सुरू होती. उष्माघातापासून संरक्षणासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात होता. नाशिककरांनी मार्च महिन्यात एक दशकानंतर प्रथमच नाशिककरांनी मार्च महिन्यातच ४० अंश इतके कमाल तपमान अनुभवले. कमाल तपमानाचा पारा थेट ४०.३ अंशापर्यंत सरकरल्याने नाशिककर उष्म्याने हैराण झाले आहे.