शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निषेधाचा हा काळा दिवस..

By admin | Updated: February 15, 2017 23:05 IST

सुप्रिया सुळे : कांदा जाळलेल्या शेतात शेतकऱ्यांशी संवाद

येवला : या देशाचा अन्नदाता शेतकरी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याचे भाव कोसळत असल्याने त्याला जगणे मुश्कील झाले आहे. येवल्याचा शेतकरी कांदा जाळून शासनाचा निषेध करत संताप व्यक्त करत आहे. जगाचा पोशिंदा आज आपल्याच शेतातील पीक जाळतो हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने येवला तालुका दौऱ्यावर असताना, नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने आपल्याच शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून शासनाच्या कांद्याबाबतच्या निष्क्रिय धोरणाचा निषेध केल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादी युवा नेते सचिन कळमकर, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, सुभाष निकम, सरपंच प्रसाद पाटील, बाळासाहेब लोखंडे, उपसरपंच नवनाथ बागल यांच्या समवेत थेट या शेतकऱ्याच्या शेतावर धाव घेतली व शेताची पाहणी करून आस्थेने चौकशी केली. (वार्ताहर)