शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन केंद्राचे भरत कावळे यांचे निधन

By admin | Updated: April 18, 2017 21:03 IST

पाणीवापर संस्थांचे प्रणेते व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आणि समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत ऊर्फ भाऊ त्र्यंबक कावळे यांचे (६७) ओझर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन

नशिक : पाणीवापर संस्थांचे प्रणेते व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आणि समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत ऊर्फ भाऊ त्र्यंबक कावळे यांचे (६७) ओझर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी राम मनोहर लोहियानगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.कावळे यांनी समाजवादी नेते राम मनोहर लोहीया यांच्या विचारातुन प्रेरणा घेऊन १९७७साली समाजसेवेला आरंभ केला. आणिबाणीच्या काळात कावळे यांना सत्याग्रहाचा मार्ग स्विकारल्याने तुरूंगवासही भोगावा लागला होता. ओझर येथील आदिवासी बांधवांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी लढा देत त्यांना हक्काचे घर मिळवुन दिले आणि त्यांच्या वसाहतीला राम मनोहर लोहीया नगर असे नाव दिले. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे व त्यांना मुबलक पाणी मिळावे यासाठी वाघाड धरणावर प्रथमत पाणी वापर संस्था कावळे यांनी स्थापन केली. कावळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कावळे यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची हानी झाली आहे. कावळे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.