शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

जोगलटेंभीत भ्रमणध्वनी बनले ‘शोभेची वस्तू’

By admin | Updated: September 16, 2016 22:35 IST

जोगलटेंभीत भ्रमणध्वनी बनले ‘शोभेची वस्तू’

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील जोगलटेंभी परिसरातील भारत संचार निगमचे भ्रमणध्वनी शोभेची वस्तू बनले असून, वापरासाठी नागरिकांना गावाबाहेर पायपीट करावी लागत आहे.दिवसेंदिवस वाढती स्पर्धा असल्याने ग्राहकांना आपलेसे करण्यासाठी जास्तीत जास्त सेवा देण्याची विविध कंपन्यांची लगीनघाई सुरू आहे. असे असताना जोगलटेंभी गाव मात्र या सेवांपासून दोन हात दूरच आहे. गावात ५० ते ६० भारत संचार निगमचे ग्राहक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून भ्रमणध्वनी गावात येताच नॉट रिचेबल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावातील सर्वच बीएसएनएलचे सर्व ग्राहकांचे भ्रमणध्वनी वापराविना पडून आहेत.सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेलच्या जमान्यात ग्राहकांना सेवा पुरविण्यात भारत संचार निगम जोगलटेंभी परिसरात कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. महागडे मोबाइल घेऊनही त्याचा वापर करण्यासाठी थेट गावाबाहेर जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.सदर असुविधेबाबत बीएसएनएलच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. तथापि, तरीही त्यात सुधारणा न झाल्यास बीएसएनएलचा वापर बंद करून खासगी कंपन्यांची सेवा घेण्याचा इशारा सार्वजनिक वाचनालयाचे दिलीप तांबे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विलास गाडेकर, गोदा युनियनचे संचालक बाबाजी पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जेजूरकर, माजी सरपंच दत्तात्रय तांबे यांनी दिला आहे. (वार्ताहर)