शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

शासन धोरणामुळे बळीराजा चिंंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे ...

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे शेतकºयांच्या पदारात पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी कुटुंबात समाधान व्यक्त होऊ लागले होते. असे असतांना ग्राहकांच्या भल्यासाठी व शहरी ग्राहकांची मर्जी राखत विकत घेणारे महत्त्वाचे मानून केंद्र शासनाने लगेच निर्यातीवर मूल्य लावण्याचे व कांदा आयातीचे संकेत दिल्याने व्यापारी वर्गाने लागलीच कांदा घसरणीस सुरूवात केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. गेल्या आठवड्यात क्विंटल मागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांनी भाव कमी झाल्यामुळे बळीराजा नाराज झाला आहे. शेतकºयांच्या कोणत्याही मालास योग्य बाजारभाव मिळण्याची वेळ आली की शहरी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. अशी परिस्थिती कायमचीच आहे.शेतकºयांच्या जखमेवर मीठसध्या बाजारात विक्र ीस येत असलेला कांदा उत्पादक शेतकºयांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून साठविलेला आहे. सध्या देशांतर्गतच कांद्याला मोठी मागणी व कांदा साठा अल्प प्रमाणात असताना इजिप्त देशातून कांदा आयात करण्याचे केंद्र शासनाचे संकेत शेतकºयांना आर्थिक संकटात पाडणारे आहे. शेतीपिकांना हमीभाव न देणाºया शासनाने बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करू नये, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.शेजारच्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन घटल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे सध्या कांद्यास योग्य बाजारभाव मिळत आहे; मात्र कृषिप्रधान देशातच फक्त शेतकºयांना स्वत:च्या मालाचे दर स्वत:ला ठरविता येत नाही. कष्ट करून शेतात पिकविलेल्या मालाला योग्य बाजारभावाअभावी शेतकरी कुटुंब दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.