शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात

By admin | Updated: September 13, 2016 00:37 IST

घोटी - त्र्यंबक रस्ता : प्रशासनाला जाग; नागरिकांमध्ये समाधान

 घोटी : घोटी - त्र्यंबक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तसेच या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाल्याने या रस्त्याची दुरु स्ती करावी, अशी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.घोटी-त्र्यंबक रस्त्यावरील कुर्णोली ते भावलीपर्यंतचा रस्ता वाकी खापरी धरणात गेल्याने पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हे काम अपूर्ण राहिल्याने या पावसाळ्यात या प्रमुख रस्त्यावर खड्डे पडून हा रस्ता रहदारीसाठी योग्य नव्हता. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवड आंदोलन केले. त्यानंतर पाऊस कमी झाल्याने रस्तादुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विसर पडला होता. (वार्ताहर)