शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कांदा उत्पादक-व्यापाºयांवर सरकारने केली ‘दरोडेखोरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:52 IST

आॅगस्ट महिन्यात कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकºयांना चांगले भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी नियोजनपूर्वक कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडेखोरीच असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी केला.

नाशिक : आॅगस्ट महिन्यात कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकºयांना चांगले भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी नियोजनपूर्वक कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडेखोरीच असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी केला.  आॅगस्ट महिन्यात कांद्याचे क्ंिवटलला भाव २४०० ते २५०० रुपये होते. दिल्लीत कांदा महाग होऊ लागल्यानेच तातडीने आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलावून केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांना ठरवून निशाणा करीत त्यांच्यावर छापेमारी केली. त्यामुळे कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली. कांद्याचे भाव कमी करण्यासाठीच केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला.  कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करणेच मुळात चुकीचे आहे. कांद्याला हमीभाव नसताना त्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करायला नको. एकतर कांद्याला हमीभाव जाहीर करा, मगच कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करावा अन्यथा कांद्याला जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळले पाहिजे. कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन करण्याचा प्रहार संघटनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसात चांदवड किंवा अन्यत्र कांदा उत्पादकांची परिषद घेऊन त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांगळे, दत्तू मुतर्डक, अजित आव्हाड, अनिल भडांगे, जगन काकडे, नितीन गवळी, प्रकाश चव्हाण, श्याम गोसावी, जतीन पानमंद, योगेश जाधव, सुशील शिंदे, बबलू मिर्झा, पवन ताडगे आदी उपस्थित होते.१३ आॅक्टोबरला उपोषणअपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी व्हावी, विधवांसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यात यावे, अपंगांसाठी उद्योग व शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा लागू करावी, यामागण्यांसाठी अमरावती येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.