शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

स्वच्छता अभियानअंतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST

या अभियानाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विटा (ता. खानापूर) येथील नितीन गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये ...

या अभियानाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विटा (ता. खानापूर) येथील नितीन गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेचा प्रसार, प्रचार करण्यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. हे अभियान ९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. महिनाभर चालणाऱ्या या स्वच्छता अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांपैकी गटनेते कौतिक पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पथनाट्याची सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ता बबनराव पगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी आरोग्य सभापती जयेश पगार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, नगरसेवक बाळासाहेब जाधव, माजी सरपंच बुधा जाधव, अशोक देवघरे, राजेंद्र कायस्थ, योगेश पगार, विनोद निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल म्हणाले, की या स्वच्छता अभियानात नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी हे पथनाट्य आरोग्याचा संदेश देत कळवण शहरात फिरणार आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत ओला, सुका कचरा कुठे टाकायचा व इतरत्र टाकल्यानंतर त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, उघड्यावर शौचास जाण्याचे दुष्परिणाम भावी पिढीसाठी कसे घातक आहेत हे विटा येथील नितीन गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्यातून सादर केले. कळवण शहरातून गांधी चौक, नेहरू चौक, मेन रोड, संभाजी नगर, शिवाजी नगर, गणेश नगर तसेच शाळेत सादर करून कळवणवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला.

===Photopath===

110221\11nsk_12_11022021_13.jpg

===Caption===

कळवण नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटण्यासाठी आयोजित पथनाट्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बबन पगार, कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, सभापती जयेश पगार व नगरसेवक बाळासाहेब जाधव आदी.