शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

बदल्यांच्या भानगडीतून अंग काढण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 27, 2016 00:11 IST

आयुक्तांनी अहवाल मागविला : अधिकारी माघारी

नाशिक : उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्यांच्या प्रकरणात नको तितका घेतलेला रस अंगलट येऊ पाहताच, वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी हात झटकण्यास सुरुवात केली असून, विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून बदली व रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल मागवून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत, रुजू होण्यास आलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा माघारी पाठवून देत स्वत: रजेवर निघून जाणे पसंत केले आहे. दोन दिवस शासकीय सुट्या आल्यामुळे आता सोमवारीच काय तो फैसला होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नको तितका हस्तक्षेप केल्यामुळे आठ दिवस उलटूनही बदल्या झालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊ शकले नाहीत, तर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्यात येत नसल्यामुळे गोंधळ माजला आहे. चुकीच्या बदल्यांच्या विरोधात मॅटमध्ये जाऊन बदलीला स्थगिती मिळवून आणलेल्या अधिकाऱ्यांनाही रुजू करून घेण्यात येत नसल्याने मॅटच्या आदेशाचा भंग होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.