शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

दोन दिवसांत ३१ हजार हेक्टर क्षेत्राची ‘राख-रांगोळी’ अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका, ५ तालुक्यांत २१ हजार शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: December 14, 2014 01:59 IST

दोन दिवसांत ३१ हजार हेक्टर क्षेत्राची ‘राख-रांगोळी’ अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका, ५ तालुक्यांत २१ हजार शेतकरी देशोधडीला

नाशिक : जिल्'ात गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ३१ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, डाळींब, कांदा, टमाटा, हरभरा, गहू आदि पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून, सुमारे २१ हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्'ातील तब्बल २० हजार ८९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरूच असून, शुक्रवारी दिवसभर जिल्'ात ठिकठिकाणी पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटीने पुन्हा रब्बीच्या पिकांना फटका बसला. तसेच फळबागा आणि द्राक्षबागाही उद््धवस्त झाल्या. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कृषी विभागाकडे पाच तालुक्यांतील प्राथमिक नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यात चांदवड तालुक्यातील ४६ गावांमधील १० हजार ६० शेतकऱ्यांचे ५ हजार ८० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. तसेच कळवण तालुक्यातील ९ गावांमध्ये ३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. त्याचप्रमाणे देवळा तालुक्यातील १४ गावांमध्ये ३ हजार २६ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रावरील शेतीला अवकाळी पावसाचा व फटका बसला आहे. तसेच बागलाण तालुक्यातील ४१ गावांमध्ये १ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील ४ हजार २५७ शेतकऱ्यांचे १ हजार १ ७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सुमारे २० हजार ८९५ हेक्टर क्षेत्रावरील तर शुक्रवारी १० हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर मिळून एकूण सुमारे ३१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावरील प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, डाळींब, हरभरा, गहू, टमाटा आदि पिकांचे नुकसान झाले आहे.(प्रतिनिधी)