शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

हेल्मेटपोटी भरला ५४ लाखांचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:00 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती सुरू केली़ प्रारंभी प्रबोधन व त्यानंतर पोलिसांपासून सुरू झालेल्या हेल्मेटसक्तीच्या कारवाईत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती सुरू केली़ प्रारंभी प्रबोधन व त्यानंतर पोलिसांपासून सुरू झालेल्या हेल्मेटसक्तीच्या कारवाईत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ विशेष म्हणजे गत सात महिन्यांमध्ये हेल्मेट परिधान न करणाºया दुचाकीस्वारांनी तब्बल ५३ लाख ८७ हजार रुपयांचा दंड भरला आहे़ शहर वाहतूक शाखेला कारवाईपोटी मोठी दंडवसुली होत असली तरी दुचाकीस्वारांची अजूनही मानसिकता बदलत नसल्यामुळे दंडवसुलीऐवजी हेल्मेट खरेदी करण्यास सांगण्याच्या तसेच काही हेल्मेट तयार करणाºया कंपन्यांसोबत बोलण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़ ‘हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी’ या स्लोगननुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली़ या सक्तीची सुरुवात पोलीस आयुक्तांनी स्वत:चे अधिकारी व कर्मचाºयांपासून केली़ प्रारंभी हेल्मेट न वापरणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली़ यानंतर शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून हेल्मेट वापरण्याबाबत लेखी पत्राद्वारे सूचना करण्यात आल्या़ यानंतही हेल्मेटचा वापर करण्याबाबत अनास्था दिसल्याने कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली़ शहरातील दुचाकी अपघातांचे तसेच त्यामध्ये जखमी तसेच मृत होणाºया तरुणांची संख्या पाहता हेल्मेटमुळे किमान निम्म्या दुचाकीस्वारांचे प्राण नक्कीच वाचू शकले असते अशी परिस्थिती आहे़ त्यातच अपघातात जखमी वा मृत झालेल्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केले होते का याची नोंद पोलीस पंचनाम्यामध्ये करतात़ त्यामुळे हेल्मेट परिधान केलेले नसल्यास मृत वा जखमींच्या नातेवाइकांना विमा मिळणार नसल्याच्या प्रशासकीय सूचना आल्या आहेत़ त्यामुळे हेल्मेट हे जरुरीचे झाले असूनही दुचाकीस्वारांकडून तसेच काही पोलिसांकडूनही हेल्मेटवापराबाबत काणाडोळा केला जातो़ दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्यामुळे भरलेल्या दंडाच्या रकमेचा विचार करता ५४ लाख रुपयांमध्ये कितीतरी हेल्मेट खरेदी करता आले असते़ दंडवसुलीपेक्षा सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असून, दुचाकीचालकांनी दंडाऐवजी हेल्मेटखरेदीस प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे़