शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसचे पुढचे पाऊल : सामाजिक न्याय प्रस्थापित करणार

By admin | Updated: December 22, 2014 00:43 IST

दत्तक योजनेचा पथदर्शी प्रयोग

 राकेश जोशी   नाशिकअहमदनगर जिल्हा म्हटला म्हणजे डोळ्यासमोर येतात ते युवकांची निर्घृण हत्त्या, दलित तरुणाचा खून, जवखेड्यातील हत्त्याकांड यासह मन सुन्न करणाऱ्या विविध प्रकारच्या विदिर्ण घटना. गेल्या काही वर्षात घडलेल्या या घटना पाहता सामाजिक ऐक्याची वीण घट्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढचे पाऊल उचलले आहे. त्याची सुरुवात दि. १८ जानेवारीपासून होत आहे. या प्रयत्नांना यश येण्याचा अंनिसला विश्वास आहे.गेल्या काही वर्षात अत्याचाराच्या जेवढ्या घटना घडल्या त्यातील अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या घटना हादरवणाऱ्या होत्या. सोनईत वाल्मीकी समाजातील तीन युवकांची हत्त्या, खर्डा गावात शाळेत शिकणाऱ्या दलित तरुणाचा खून, जवखेडा दलित हत्त्याकांड. या सगळ्या घटना अहमदनगर जिल्ह्यात घडल्या. यातून समाजमन हादरले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनांचा बारकाईने अभ्यास करत त्याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. समितीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी, सामाजिक न्यायाची संकल्पना मनामनात रुजविण्यासाठी पथदर्शी प्रयोग करत हा जिल्हाच दत्तक घेण्याचे ठरविले. जातीय अत्याचाराच्या विरोधात एखादा प्रयोग करण्यासह सामाजिक न्यायाची प्रस्थापना हेच प्रभावी माध्यम असू शकते, असा विश्वास असल्यानेच अंनिसने हे पाऊल उचलले आहे. शिक्षक, ग्रामस्थ, प्रशासन, पोलीस, सामाजिक संघटना, यांच्या सहभागातून प्रबोधन मोहीम प्रयोग यशस्वी करण्याचे अंनिसपुढे आव्हान आहे. त्यासाठी प्रशासनाचीही मदत घेत पुढील तीन वर्ष प्रबोधनाचे काम करण्यात येणार आहे.