शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

रावळगाव साखर कारखान्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

सुमारे २ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जप्तीची नामुष्की ओढावली आहे. साखर कारखान्याने २०२१ ...

सुमारे २ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जप्तीची नामुष्की ओढावली आहे. साखर कारखान्याने २०२१ च्या हंगामात १ लाख ४६ हजार ७४९ मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. या हंगामाची निव्वळ एफआरपी रक्कम २५३६.६५ प्रति मेट्रीक टन इतकी होती. काही ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात आली होती तर २ हजार ४०० शेतकऱ्यांची रक्कम बाकी होती. ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या तरतुदींच्या हंगामात गाळप केल्यानंतर उसाचे १४ दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे पुरवठादारांना पेमेंट अदा करणे बंधनकारक आहे. वेळेत रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत साखर आयुक्तांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी थकीत रक्कम अदा करण्याचा आदेश दिला होता. तहसीलदार राजपूत यांनी कारवाई करून मुद्देमाल सील केला. यावेळी मंडल अधिकारी गणोरे, कारखान्याचे ऑडिटर अभ्यंकर, सरपंच महेश पवार, उपसरपंच भरत आखाडे, युवराज कदम, तलाठी महाले आदी उपस्थित होते.