शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जुलैअखेर धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हाच जलसाठा जुलैअखेर ४० टक्के इतका होता. यंदा ...

या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हाच जलसाठा जुलैअखेर ४० टक्के इतका होता. यंदा दहा टक्के अधिक जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट तूर्त टळले असले तरी, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काही ठरावीक भागातच हजेरी कायम ठेवून अन्यत्र विश्रांती घेतली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात ६७ टक्के इतका तर पालखेड धरणसमूहात ३२, दारणा धरणात ७६ व गिरणा खोऱ्यात ४० टक्के इतका जलसाठा आहे.

चौकट====

चार धरणांतून विसर्ग

सरासरी धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा असला तरी, काही धरणांमध्ये हीच पातळी ७० ते ८० टक्क्यांच्या आत असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून काहीशा प्रमाणात धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणात ७७ टक्के जलसाठा झाल्याने व समूहात अजूनही पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून गेल्या चार दिवसांपासून दोन ते तीन हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्याचबरोबर दारणातून साडेपाच हजार, भावलीतून २०८ व वालदेवीमधून २४१ क्यूसेक पाणी नदीत सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढली आहे.