शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

जुलैअखेर धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हाच जलसाठा जुलैअखेर ४० टक्के इतका होता. यंदा ...

या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हाच जलसाठा जुलैअखेर ४० टक्के इतका होता. यंदा दहा टक्के अधिक जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट तूर्त टळले असले तरी, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काही ठरावीक भागातच हजेरी कायम ठेवून अन्यत्र विश्रांती घेतली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात ६७ टक्के इतका तर पालखेड धरणसमूहात ३२, दारणा धरणात ७६ व गिरणा खोऱ्यात ४० टक्के इतका जलसाठा आहे.

चौकट====

चार धरणांतून विसर्ग

सरासरी धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा असला तरी, काही धरणांमध्ये हीच पातळी ७० ते ८० टक्क्यांच्या आत असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून काहीशा प्रमाणात धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणात ७७ टक्के जलसाठा झाल्याने व समूहात अजूनही पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून गेल्या चार दिवसांपासून दोन ते तीन हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्याचबरोबर दारणातून साडेपाच हजार, भावलीतून २०८ व वालदेवीमधून २४१ क्यूसेक पाणी नदीत सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढली आहे.