शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

जुलैअखेर धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हाच जलसाठा जुलैअखेर ४० टक्के इतका होता. यंदा ...

या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हाच जलसाठा जुलैअखेर ४० टक्के इतका होता. यंदा दहा टक्के अधिक जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट तूर्त टळले असले तरी, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काही ठरावीक भागातच हजेरी कायम ठेवून अन्यत्र विश्रांती घेतली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात ६७ टक्के इतका तर पालखेड धरणसमूहात ३२, दारणा धरणात ७६ व गिरणा खोऱ्यात ४० टक्के इतका जलसाठा आहे.

चौकट====

चार धरणांतून विसर्ग

सरासरी धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा असला तरी, काही धरणांमध्ये हीच पातळी ७० ते ८० टक्क्यांच्या आत असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून काहीशा प्रमाणात धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणात ७७ टक्के जलसाठा झाल्याने व समूहात अजूनही पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून गेल्या चार दिवसांपासून दोन ते तीन हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्याचबरोबर दारणातून साडेपाच हजार, भावलीतून २०८ व वालदेवीमधून २४१ क्यूसेक पाणी नदीत सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढली आहे.