शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उंबर्डी येथील महिलेचा मारेकरी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील उंबर्डी येथील 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचुन खुन झाल्याच्या चवथ्या दिवशी नवापुर पोलीसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील उंबर्डी येथील 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचुन खुन झाल्याच्या चवथ्या दिवशी नवापुर पोलीसांनी मयताच्या मामेभावास आज अटक केली. त्याने खुन केल्याची कबुली दिली आहे.जयंत नाहडय़ा गावीत असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, 13 एप्रिल रोजी सकाळी  उंबर्डी गावाच्या पेडाफळी भागात राहणारी 50 वर्षीय संगीताबाई रमेश गावीत या महिलेचा अज्ञात       इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात दगड मारुन जिवे ठार केल्याची    घटना उघडकीस आली होती.  या गुन्ह्याचा तपास नवापुरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी हाती घेत तपासाची चक्रे गतिमान केली.गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी तपास व शोथ पथके तयार करुन त्यांना मार्गदर्शन केले. आरोपीचा शोध घेण्याचा प्रय} करुन स्वत:ही पोलीस कर्मचारी घेवुन उंबर्डी गाव शिवारात  आरोपीचा सुगावा घेण्याचा प्रय} केला. पोलीस विभागाने सतत तीन दिवस  तपास करुनही आरोपीचा शोध लागत नसल्याने पोलीस पथकांनी ब:याचशा साक्षीदारांची विचारपुस करुन दरम्यानच्या    काळात जंगलात व तलावाच्या आजुबाजुला कोण गेले, कोण  दिसले, तेथील प्रत्येक डोंगरावर, शेतात व झोपड्यांमध्ये जावुन    माहीती घेवुन असे काही इसम त्या दरम्यानच्या काळात फिरल्याची माहीती घेतली.  उंबर्डी गावातील जयंत्या नहाड्या गावीत यास   संशयित म्हणुन पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयित हा मयताचा मामाचा मुलगा असुन तो दवाखान्यात व अंत्यविधीला सुद्धा हजर होता.  जयंत्या यास अटक करण्यात आली. खुन झाल्याच्या घटनेच्या चवथ्या दिवशीच घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या सोबत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहाय्यक निरीक्षक दिगंबर शिंपी, जमादार कृष्णा पवार, हवालदार गुमानसिंग पाडवी, सुनिल जाधव, प्रविण मोरे, महेश पवार, अल्ताफ शेख, आदिनाथ गोसावी, जयेश बावीस्कर, आदिनाथ गोसावी, व हरसिंग पावरा यांनी ही कारवाई  केली. पोलीसांनी त्याच्या हालचाली टिपलेल्या होत्या. पोलीसांनी त्याला ताब्यात  घेवुन पोलीसी हिसका दाखविताच त्याने ढसाढसा रडुन गुन्ह्याची कबुली दिली. खुन करणारा मीच आहे, माझी चुक झाली मला वाचवा असे सांगुन आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले. मयत संगीताबाई हिच्या गावातील वागण्यावरुन व फिरण्यावरुन जयंत्याच्या घरात भांडण होत होते. त्यामुळे जयंत्या याने संगीताबाई जंगलातुन चारा घेवुन घरी जात असतांना तिच्या डोक्यात दगड मारुन तिला जिवेठार मारले. तिचे प्रेत  कुणास सापडु नये म्हणुन प्रेत डोंगरात घेवुन जावुन डोंगराच्या नालीत ठेवुन त्याचेवर दगड व पालापाचोळा रचुन टाकला असल्याचे सांगितले.