शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

वनविभागातील कर्मचा_यांना ‘रेस्क्यू’चे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:03 IST

खबरदारीचा उपाय : हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करण्याबाबत जनजागृती

नंदुरबार : हिंस्त्र प्राणी व शेतक:यांमध्ये थेट होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातील कर्मचा:यांना ‘रेस्क्यू ऑपरेशनचे प्रशिक्षण दिले जाणार आह़े अशी माहिती वनविभागाचे अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली़ सध्या सर्वत्र गळीत हंगाम सुरु झाला आह़े यानिमित्त तोडणीवर आलेल्या ऊस गोळा करण्यासाठी उसतोड मजूर शेतशिवारात राबत आहेत़ ऊस ब:यापैकी मोठा असल्याने यात अनेक वेळा बिबटय़ा, अस्वल आदी हिंस्त्री प्राणी लपून बसत असतात़ हिंस्त्र प्राणी समोर आल्याचे पाहून शेतमजुरांचा थरकाप उडत असतो़ यातून अनेक वेळा संघर्ष निर्माण होऊन जिवीतहानी होत असत़े त्यामुळे वनविभागाकडून विशेष रेस्क्यू टीम तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े यात सुमारे 15 गार्डस्चा समावेश राहणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली़  सध्या धुळे वनव्रत विभागाअंतर्गत नंदुरबार, धुळे व जळगाव सर्कलचे कामकाज सुरु आह़े ऐनवेळी हिंस्त्र प्राण्यांची समस्या जाणवल्यास स्थानिक पातळीवर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्राथमिक सोयी सुविधा व साधणे आहेत़ परंतु परिस्थिती हाताबाहेर झाल्यावर बाहेरुन ‘रेस्क्यू टीम’ बोलवावी लागत असत़े त्यामुळे स्थानिक ठिकाणच्या कर्मचा:यांनाच ‘रेस्क्यू टीम’ प्रमाणे प्रशिक्षण दिल्यास वेळेची बचत होणार आह़े सर्वसाधारणतपणे प्रत्येक जिल्ह्यात अशी ‘रेस्क्यू टीम’ असणे गरजेचे असत़े परंतु कुशल मनुष्यबळाअभावी यात अडचणी निर्माण होत असतात़  परिणामी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्यात शेतकरी तसेच ग्रामस्थ बळी जात असतात़ त्यामुळे या प्रशिक्षणाचे विशेष महत्व आह़े