शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पीक विम्याच्या त्रुटय़ा टाळण्याच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या खरीप हंगामात विमाधारक शेतक:यांना नुकसानीचा अथोचित लाभ मिळावा यासाठी  संबंधित बॅँक व विमा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाच्या खरीप हंगामात विमाधारक शेतक:यांना नुकसानीचा अथोचित लाभ मिळावा यासाठी  संबंधित बॅँक व विमा कंपन्यांमार्फत प्रस्तावात त्रुटय़ा राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना सहकारी बॅँकांना देण्यात आल्या आहेत.  शासनामार्फत राबविण्यात येणा:या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश शेतक:यांचा समावेश आहे. मागील नुकसानग्रस्त शेतक:यांपैकी बहुतांश शेतक:यांना लाभ मिळाला नाही, लाभ मिळालेल्या शेतक:यांना उशिरा बिम्याची रक्कम  मिळाली. अशा समस्या निर्माण झाल्या होया. त्या चुकीचे आधार, त्यातच बॅँक खाते व मोबाईलचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे विमाधारक शेतक:यांना वेळेवर व योग्य लाभ मिळाला नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. ऑनलाईन अर्ज करतानां होणा:या चुकांमुळे शेतक:यांना लाभ मिळत नसल्याने यंदाच्या खरीप हंगामात होऊ नये, म्हणून काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अतिवृष्टी व ऑक्टोबर महिना उलटूनही पाऊस बंद झाला नसून संपूर्ण जिल्ह्यातील शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यात जवारी, मका, बाजरी, सोयाबिन, कापूस, उडीद, मूग भात यांचा सर्वाधिक समावेश आहे. या पिकांची नुकसानीबद्दल विम्याच्या माध्यमातून योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी याग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक:यांनी संबंधित नुकसानीबाबत 48 तासात कृषी विभागाकडे सूचना देणे गरजेचे असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले  आहे.