शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ठाणेपाडा तलावाच्या भिंतीला पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळील पाझर तलावातून पाणी पाझरण्यास सुरुवात झाल्यानंतर ते फुटल्याची अफवा पसरली होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळील पाझर तलावातून पाणी पाझरण्यास सुरुवात झाल्यानंतर ते फुटल्याची अफवा पसरली होती़ यातून प्रशासन आणि ग्रामस्थ यांची धावपळ उडाली़ वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याचे वहन करुन दिल्यानंतर तलाव फुटण्याचा धोका टळला़ ठाणेपाडा गावाच्या दक्षिण दिशेला उंचीवर 40 वर्षापूर्वी लघु तलावाची निर्मिती करण्यात आली आह़े वनविभागाच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या या तलावात यंदा मोठा जलसाठा झाल्याने ते पूर्ण क्षमतेने भरला होता़ दरम्यान रविवारी त्यातून पाणी बाहेर येत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले होत़े सोमवारी सकाळी तलावाच्या भिंतीला भगदाड पडल्याने पाण्याचा जोर वाढला होता़ यातून तलाव फुटून पाणी साक्री-नंदुरबार रस्त्यावर येऊन रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण झाली होती़ या पाण्यामुळे ठाणेपाडा गावासह परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरण्याची चिन्ह निर्माण झाले होत़े यावर मार्ग काढत वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेंद्र रघुवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच ठाणेपाडा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी भेट देत पाहणी करुन दुस:या बाजूने पाण्याला मार्ग करुन दिला़ दुस:या बाजून पाटचारी खोदत पाण्याला मार्ग करुन दिला़ हे पाणी परिसरातून वाहणा:या नदी नाल्यात गेल्यानंतर धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून पाणी येणे कमी होऊन भिंत पडण्याचा धोका टळला असल्याचे सांगण्यात आले आह़े  दरम्यान वनविभागाकडून या तलावाची भिंत दुरुस्तीची कारवाई होणार आह़े