शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

जिल्ह्यात कोरोनावर तातडीने उपाययोजना करा- भाजपची पालकमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

पालकमंत्री अ‍ॅड. के. सी.पाडवी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. ...

पालकमंत्री अ‍ॅड. के. सी.पाडवी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. प्रतिदिन १० ते १५ व्यक्ती मृत्युमुखी पडत असून, सरासरी २००० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. यात स्वॅब देऊन, सिटीस्कॅन करून व अ‍ॅन्टीजेन कीटचा समावेश आहे. अत्यंत भयावह अशी जिल्ह्याची परिस्थिती असून प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे. कधी नव्हे, अशी नरकयातना नागरिकांना भोगावी लागत आहे. यासाठी सर्वप्रथम मागेल त्याला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध करून द्यावे, जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे व रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, खासगी रुग्णालयांना सातत्याने रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे. मागेल त्या रुग्णालयांना कोविड रुग्णासाठी परवानगी द्यावी. ५ एम.डी. डॉक्टर, परिचारिका, स्टाफ यांची भरती करण्यात यावी, लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, चौकाचौकांत तसेच प्रत्येक प्रभागातील समाजमंदिर व शाळांचे वर्ग उपलब्ध करून लसीकरणाची मोहीम जोमाने करावी, लसीकरणाबाबत जनतेला जागृत करण्याकामी मोठ-मोठ्या फलकांद्वारे जनजागृती करावी, लसीकरण केंद्रावर एकाच वेळी १० लोकांची लस देण्यासंदर्भात सोय करावी, जेणेकरून लस वाया जाणार नाही, जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपलब्ध बेडची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात यावी, गेल्यावर्षीच्या कोरोनाकाळात केंद्र शासनाने ज्याप्रमाणे आर्थिक सवलती दिल्या होत्या त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी आर्थिक सवलती उपलब्ध करून द्याव्यात.