शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

सारंगखेडा परिसरात शेतांमध्ये साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

या पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती शेतकऱ्यांबाबत झाली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यात सोयाबीन, ...

या पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती शेतकऱ्यांबाबत झाली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यात सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजरीसह इतर पिकांना जीवदान मिळाले खरे परंतु या पावसाने अनेक शेत पाण्याने तुडुंब भरलेली आहेत. काही ठिकाणी सोयाबीन तर काही ठिकाणी कापूस पाण्याखाली गेल्याचे चित्र सारंगखेडा व परिसरात दिसत आहे. त्याचबरोबर जोरदार पावसाने ऊस संपूर्ण आडवा पडल्याने उसाचे मोठे नुकसान झाले. मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाचे पीक पाण्याखाली गेल्याने ते वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. उशिरा का होईना आलेल्या पावसाने काही शेतकऱ्यांना आनंदित केले तर काही शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे दु:खी केल्याचे चित्र आहे. शेतकरी हा कायम आशावादी असतो. खरिपाची भर रब्बीत निघेल या आशेवर तो हे नुकसानदेखील पचवण्यासाठी तत्पर असतो. पाण्यात बुडालेल्या कापसाच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.