शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या खात्यांवर 29 कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:03 IST

तिस:या हप्त्याची रक्कम : 31 हजार शेतकरी

नंदुरबार : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 31 हजार कापूस उत्पादक शेतक:यांना 29 कोटी रूपयांची मदत शासनाकडून देण्यात आली आह़े शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला रक्कम प्राप्त झाल्यानंतर तात्काळ शेतक:यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई सुरु झाली होती़ 2017 च्या खरीप हंगामात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांचे नुकसान झाले होत़े यातून 85 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यासाठी शासनाकडून 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ यातील 54 हजार 817 शेतक:यांना पहिल्या हप्त्यात 23 कोटी 90 लाख तर दुस:या टप्प्यात 35 कोटी 86 लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होत़े परंतू 31 हजार शेतकरी मदतीपासून वंचित होत़े या शेतक:यांकडून वारंवार प्रशासनाकडे विचारणा करण्यात येत होती़ चार तालुक्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी बोंडअळीच्या पैशांसाठी तहसीलदार कार्यालयांमध्ये विचारणा करत होत़े शुक्रवारी सायंकाळी अनेकांच्या खात्यांवर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मोबाईलद्वारे एसएमएस मिळाल्यानंतर त्यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात येत होता़ शुक्रवारी या अनुदानाचा 29 कोटी 89 लाख 22 हजार तिसरा हप्ता प्राप्त झाला़ यानुसार नंदुरबार तालुक्यात 10 कोटी 92 लाख 53 हजार, नवापूर 2 कोटी 58 लाख 74 हजार, अक्कलकुवा 48 लाख 90 हजार, शहादा 14 कोटी 64 लाख 16 हजार, तळोदा 1 कोटी 12 लाख 45 हजार आणि धडगाव तालुक्यात 12 लाख 41 हजार रूपये बोंडअळीग्रस्त शेतक:यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत़  ही रक्कम तहसीलदारांच्यामार्फत बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े