शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या खात्यांवर 29 कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:03 IST

तिस:या हप्त्याची रक्कम : 31 हजार शेतकरी

नंदुरबार : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 31 हजार कापूस उत्पादक शेतक:यांना 29 कोटी रूपयांची मदत शासनाकडून देण्यात आली आह़े शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला रक्कम प्राप्त झाल्यानंतर तात्काळ शेतक:यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई सुरु झाली होती़ 2017 च्या खरीप हंगामात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांचे नुकसान झाले होत़े यातून 85 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यासाठी शासनाकडून 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ यातील 54 हजार 817 शेतक:यांना पहिल्या हप्त्यात 23 कोटी 90 लाख तर दुस:या टप्प्यात 35 कोटी 86 लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होत़े परंतू 31 हजार शेतकरी मदतीपासून वंचित होत़े या शेतक:यांकडून वारंवार प्रशासनाकडे विचारणा करण्यात येत होती़ चार तालुक्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी बोंडअळीच्या पैशांसाठी तहसीलदार कार्यालयांमध्ये विचारणा करत होत़े शुक्रवारी सायंकाळी अनेकांच्या खात्यांवर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मोबाईलद्वारे एसएमएस मिळाल्यानंतर त्यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात येत होता़ शुक्रवारी या अनुदानाचा 29 कोटी 89 लाख 22 हजार तिसरा हप्ता प्राप्त झाला़ यानुसार नंदुरबार तालुक्यात 10 कोटी 92 लाख 53 हजार, नवापूर 2 कोटी 58 लाख 74 हजार, अक्कलकुवा 48 लाख 90 हजार, शहादा 14 कोटी 64 लाख 16 हजार, तळोदा 1 कोटी 12 लाख 45 हजार आणि धडगाव तालुक्यात 12 लाख 41 हजार रूपये बोंडअळीग्रस्त शेतक:यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत़  ही रक्कम तहसीलदारांच्यामार्फत बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े