शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सुसरी धरणाच्या पाण्यामुळे रस्ताच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा ररस्ताच गायब झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा ररस्ताच गायब झाला असून शेतक:यांना चार किलोमीटरचा फेरा मारून शेतांमध्ये जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.गोदीपूर ते नवलपूर रस्तालगत सुसरी धरण आहे. या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील पाणी थेट रस्त्यावर येते. शेतक:यांना चार किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. तसेच हा रस्ता धरणालगत असल्याने त्यावर धरणातील पाणी येत असल्याने याठिकाणी संरक्षण भित बांधण्याची मागणी आहे. रस्ता कच्चा असल्याने या मार्गावर ङिारे फुटतात असल्याने रस्ताच गायब होतो. हा रस्ता धरणापासून लांब अंतरावर करण्याची मागणी ब्राम्हणपुरी येथील मुरलीधर पाटील, सखाराम पाटील, रमेश पाटील, मेघराज पाटील, अरुण पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतक:यांनी केली आहे.दहा वर्षापासून मागणीकडे दुर्लक्षसुसरी धरणाच्या शेजारून   शेतात जाण्यासाठी रस्ता होता. परंतु सुसरी धरण बनल्यापासून सुसरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ         झाली तर रस्ताच गायब होतो. परिणामी या भागात शेती असलेल्या शेतक:यांना तब्बल चार किलोमीटरचा फेरा मारत शेतात जावे लागते.  त्यामुळे हा रस्ता सुसरी धरणापासून लांब करण्याची मागणी गेल्या दहा वर्षापासून होत असून याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.