शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

नर्मदा काठावरील चार गावांमध्ये प्रशासनाकडून बचावकार्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : महाकाय सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील बामणी, सिंदुरी, धनखेडी आणि मणिबेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : महाकाय सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील बामणी, सिंदुरी, धनखेडी आणि मणिबेली या चार गावात पाणी शिरले होत़े याठिकाणी बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आह़े अक्कलकुवा तहसील कार्यालयाने याठिकाणी तीन कर्मचा:यांची नियुक्ती केली आह़े 16 ऑगस्टपासून सरदार सरोवराच्या बुडीत क्षेत्रात येणा:या चारही गावांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिक ग्रामस्थांचे हाल सुरु झाले होत़े शेतीसह घरांमधील अन्नधान्य संपूर्णपणे पाण्यात जाऊन नुकसान झाल्यानंतरही नर्मदा विकास विभागाने याठिकाणी मदत पोहोचवली नव्हती़ यातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ सरदार सरोवराची पातळी ही 138़28 मीटर झाल्यानंतर या गावांमध्ये पाणी पातळी वाढली होती़ यात बामणी येथील दिवाल्या जुगला वसावे यांच्यासह तिघा बाधितांची घरे पूर्णपणे पाण्यात गेली होती़ त्यांच्यासाठी नर्मदा विकास विभागाने बांधलेल्या शेडचेही पत्रे उडून गेल्याने समस्या निर्माण झाली होती़ दरम्यान सोमवारी अक्कलकुवा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना परिसरातील गावातील नागरिकांनी पूराची भीषणता नजेरस आणून दिल्यानंतर बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आह़े याठिकाणी तहसीलदार यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी, मंडळाधिकारी आणि तलाठी यांची नियुक्ती केली आह़े सोमवारी पाण्याची पातळी वाढल्याने अधिकच हाल होत असल्याचे सांगण्यात आले आह़े या स्थितीवर मात करुन बाधितांना मदत देणा:या नर्मदा विकास विभागाचे अधिकारी मात्र कुठेही दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े बुधवारी तहसीलदार यांच्यासह नर्मदा विकासचे उपअभियंता हे या गावांना भेट देणार आह़े दरम्यान प्रकल्पबाधित घोषित केल्याशिवाय घरे सोडणार नसल्याचे पूरग्रस्तांकडून सांगण्यात आल्याची माहिती आह़े