शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

कृषी विभागामार्फत आष्टे येथे कीडरोग सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

कृषी विभागामार्फत प्रमुख पीक असलेले कापूस, सोयाबीन, भात, तूर, ज्वारी, ऊस व रब्बी हंगामातील हरभरा या पिकांवरील कीडरोगाच्या ...

कृषी विभागामार्फत प्रमुख पीक असलेले कापूस, सोयाबीन, भात, तूर, ज्वारी, ऊस व रब्बी हंगामातील हरभरा या पिकांवरील कीडरोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पिकांवरील कीड-रोग व सल्ला प्रकल्प योजनेची कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन गावे व तीन पिके असे आठवड्यांतून सहा शेतकऱ्यांचे प्लॉट निवडले जातात. त्यातील पिकांच्या कीड व रोगाच्या नोंदी मोबाईलच्या साहाय्याने नोंदवून ते राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्रात संकलित केल्या जातात. त्यांना कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या साहाय्याने नोंदींचा अभ्यास करून उपाययोजना व सल्ला विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाकडून दिला जातो व तो कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येतो. यावेळी शेतकरी त्यांचे अवलंब करून आपल्या पिकाचे कीडरोगांपासून संरक्षण करून अधिक उत्पादन घेण्यास फायदेशीर ठरतात. याचा उद्देश शेतकऱ्यांना कीडरोगाची ओळख व त्यांना प्रशिक्षित करून व्यवस्थापन करणे, कीडरोगविषयी जागरूकता निर्माण करणे व संभाव्य नुकसान टाळून उत्पन्नात वाढ करणे, सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना करणे, वारंवार येणाऱ्या रोगकिडींचे कायमस्वरूपी व्यवस्थापन करणे, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने शेतकऱ्यांना उपाययोजना करणे व सल्ला देणे हा आहे.