शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

अखेर पेन्शनरांना मिळाले हक्काचे कायदेविषयक सल्ला केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

याप्रसंगी अ‍ॅड. गोविंद पाटील ,अ‍ॅड.पद्माकर देशपांडे ,पोलीस निरीक्षक भरत जाधव, डॉ. प्रवीण डोंगरे ,सुधाकर वैद्य, सय्यद ई. डी. लियाकतअली ...

याप्रसंगी अ‍ॅड. गोविंद पाटील ,अ‍ॅड.पद्माकर देशपांडे ,पोलीस निरीक्षक भरत जाधव, डॉ. प्रवीण डोंगरे ,सुधाकर वैद्य, सय्यद ई. डी. लियाकतअली , शंकरलाल अग्रवाल, मधुकर साबळे, बारकू पाटील, प्रा. डॉ. पितांबर सरोदे, दीनानाथ मनोहर आदी उपस्थित होते

यावेळी वसुमना पंत यांनी सांगितले, जसजसा समाज सुधारतो आहे तशा ज्येष्ठांच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. मुलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आई-वडिलांनी आपल्याला मोठे केले, शिक्षण दिले आणि जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हा मुलांनी त्यांच्या समस्या व त्यांना समजून घेतले पाहिजे. ज्येष्ठांनी आपले अधिकार काय आहेत त्याची माहिती करून घेतली पाहिजे. शासनाने ज्येष्ठांसाठी विविध कायदे केलेले आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजे, असे सांगितले.

जाधव यांनी एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांना डावलले जात आहे व त्यासाठी कायद्याची गरज पडत असल्याचे सांगितले. डोंगरे यांनी ज्येष्ठांमधील मानसिक समस्या व आरोग्य, स्मृतिभ्रंश, आहार, नैराश्य, व्यसन याबाबत माहिती देऊन १०४ या हेल्पलाइन नंबर व संपर्क साधण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. देशपांडे, अ‍ॅड. पाटील व सुधाकर वैद्य यांनी ज्येष्ठांना मृत्युपत्राबाबत व कायद्याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक बारकू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पाटील, तर आभार मधुकर साबळे यांनी मानले.