शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शिक्षण विस्तार अधिकारी यांना उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शिक्षण विस्तार अधिकारी यांना उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण वि‍स्तार अधिकारी संघटनेने उपशिक्षणाधिकारी पदोन्नितीसाठी ग्रामविकासमंत्री  हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.राज्यामध्ये उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे आ‍धीच मोठ्या प्रमाणावर रिक्त असून बहुताश जिल्ह्यात १०० टक्के  गट ब पदांवर शिक्षण विस्तार    अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. आधीच्या शासनाने उपशिक्षणाधिकारी पदाच्या सेवा प्रवेश नियमात बदल करून बी.एड. ही शैक्षणिक अर्हता व अध्यापनाचा अनुभव ही अट वगळण्यात आली. राज्यसेवा परिक्षेतून केवल पदवीधारक उमेदवार उपशिक्षणाधिकारी या पदावर रूजू होण्यापेक्षा सहायक गटविकास अधिकारी या समकक्ष पदाला प्राधान्य देताना दिसतात. या कारणाने देखील उपशिक्षणाधिकारी पदे भरली जात नसल्याचे दिसते.आज मितीस ६३ टक्के ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी हे उपशिक्षणाधिकारी पदांवर प्रभारी कार्यरत आहेत. शालेय पोषण आहार अधीक्षक गट ब या पदावर देखील शिक्षण विस्तार अधिकारी प्रभारी कार्यरत आहेत.इ.१० वी, १२वी बोर्ड परिक्षेचे कस्टोडीअन व इतर तत्सम गट ब च्या कार्यसूचीतील कामासाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचीच नियुक्ती केली जात आहे. असे असूनही पदोन्नोतीच्या किचकट अन्यायकारक नियमामूळे ३० वर्षात एकदाही पदोन्नोतीची संधी विस्तार आधिकाऱ्यांना मिळत नसल्याने यासंवर्गात  मोठा असंतोष निर्माण झाला आहे.  शिक्षण विस्तार अधिकारी हे उच्च शैक्षणिक आर्हता धारक व शैक्षणिक अनुभव असलेले जिल्हा तांत्रिक सेवेतील सर्वोच्च पद आहे. त्यांना शैक्षणिक प्रशासन व पर्यवेक्षक  यांचा अनूभव असतो. राज्यात यापूर्वी सन १९८४ साली शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-१ यांना उपशिक्षणाधिकारी गट ब पदावर समायोजित करून सदरचे पद कायमस्वरूपी रदद, करण्यात आले होते. त्या धरर्तीवर सध्या कार्यरत असलेल्या श्रेणी २ शिक्षण विस्तार अधिका-यांना गट ब पदावर समायोजित करून शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे नियमानुसार भरली जातील तसेच  वेतनश्रेणीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याने शासनावर आर्थिक बोजाही पडणार नाही. त्यामूळे शासनाने या गोष्टीचा गांभिर्याने विचार करावा अशी मागणी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्य सरचिटणिस राजेंद्र आंधळे यांनी केली आहे.