शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

बामखेडा महाविद्यालयात ऑनलाईन रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील होते. कार्यक्रमास ग्रामविकास संस्थेचे सचिव बी.व्ही.चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक एनएसएस सहाय्यक अधिकारी प्रा. वाय. ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील होते. कार्यक्रमास ग्रामविकास संस्थेचे सचिव बी.व्ही.चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक एनएसएस सहाय्यक अधिकारी प्रा. वाय. सी. गावित यांनी केले. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी कार्यक्रमास हजर होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हेल्मेट वापरणे, परवान्या शिवाय वाहन न चालविणे, वेगावर नियंत्रण ठेवणे अशा वाहतुकीच्या नियमांचे विवेचन करून त्यांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, हे उपस्थितांना पटवून सांगितले. प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी, भारतातील आणि राज्यातील अपघातांचे प्रमाण याचे विश्लेषण केले. वाहन चालविताना निरीक्षण, विविध क्रिया, अंदाज आणि निर्णय या चार गोष्टी अचूक असाव्यात. एकाही गोष्टीमध्ये उणीव असल्यास अपघात घडतो. सूत्रसंचालन डाॅ. करंके यांनी तर डाॅ. बी.एन.गिरासे यांनी आभार मानले.