शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

नंदुरबारला पाणीटंचाईमुळे कापूस लागवड लांबणीवर

By admin | Updated: June 3, 2017 14:53 IST

येथे पाण्याची पातळी कमालीची खालावली असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आह़े

ऑनलाईन लोकमतबोरद/लहान शहादे, जि. नंदुरबार, दि. 3 - : तळोदा तालुक्यातील बोरद व मोड तसेच नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथे पाण्याची पातळी कमालीची खालावली असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आह़े त्यामुळे शेतक:यांनी कापूस लागवडही लांबणीवर पडली आह़ेतळोदा तालुक्यातील बोरद तसेच मोड परिसरातील शेतक:यांनी कापसाची लागवड लांबणीवर टाकली आह़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून दिवाळीत येणारे कापसाच्या पिकात मोठय़ा प्रमाणात घट होणार असल्याचा अंदाज परिसरातील जाणकार शेतक:यांकडून वर्तविण्यात येत आह़े याचा परिणामी शेतक:यांच्या उत्पन्नावरही होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े दरवर्षी 15 ते 20 मे दरम्यान कापसाची लागवड करण्यात येत असत़े परंतु आता जून लागल्यावरही लागवड करण्यात आलेली नाही़ पाण्याचे मुबलक प्रमाण नसल्याने बोरद तसेच लहान शहादे येथे शेतक:यांनी कापसाची लागवड लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आह़े बोरद येथे पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात खालावली असल्याने तेथील कृषीपंप पूर्ण क्षमतेने पाणीही ओढत नसल्यामुळे परिणामी पीकांना पाणी मिळण्यास अडचण होत आह़े त्यामुळे यातून इतर पिक जळण्याचे प्रकारही वाढत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े परिसरात पाणीटंचाई असल्याने शेतात लावण्यात आलेली पपई, केळी आदी पिके करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े त्यामुळे परिसरातील शेतकरी कापसाची लागवड करुन जोखील घेण्यास तयार नाही़ हवामान खात्याकडून लवकर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आह़े परंतु हवामान खात्याचा अंदाज नेहमीच खरा होतोच                  असे नसल्याचे मत काही  शेतक:यांकडून व्यक्त करण्यात आले आह़े त्यामुळे कापूस लागवड केली आणि पावसाने हुलकावणी दिल्यास भविष्यात होणा:या पिकाच्या नुकसानीच्या भितीने शेतकरी कापूस लागवडीस धजावत नसल्याचे चित्र आह़े