शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास हेच पहावयास मिळते. म्हणूनच महाराजांच्या  प्रमुख सरदारांमध्ये 20 मुसलमान होते. ध्येय निश्चित असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही हे महाराजांकडून शिकले पाहिजे. वयाच्या 15 व्या वर्षीच ध्येय निश्चित करुन स्वातंत्र्य उभे करणारे राजे हे सर्वाचे आदर्श आहेत असे प्रतिपादन शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी केले.येथील शेठ व्ही.के. शहा विद्या मंदिराच्या प्रांगणात शहादा तालुका एज्युकेशन संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष कै.डॉ.विश्रामकाका व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प  शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी शिवचरित्रातून ‘आम्ही बी  घडलो तुम्ही बी घडा’ या विषयावर गुंफले. ते पुढे म्हणाले, जगावे कसे हे रामायणाने तर मरावे कसे हे  भागवताने शिकवले. राष्ट्रासाठी   कसे जगावे हे संभाजी राजांनी तर राज्य कसे करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. संपूर्ण जग चालविण्यासाठी हे चार जण कारणीभूत आहेत. डॉक्टर खोटे बोलला तर पेशंटचे नुकसान होते, शिक्षक खोटे बोलला तर विद्याथ्र्याचे, पुढारी खोटे बोलला तर जनतेचे व संत खोटे बोलले तर संस्कृतीचा नायनाट होतो. छत्रपतींनी सर्वाना अधिकार दिले होते म्हणून स्वातंत्र्य चिरकाल टिकले व तेच आजच्या राज्यकत्र्यानीही लक्षात ठेवावे, असे मत त्यांनी मांडले.