शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

संडे स्पेशल मुलाखत-लग्न समारंभातील उपस्थितीवर मर्यादा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 11:51 IST

कोरोनामुळे सद्या लग्न समारंभ व इतर समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आली आहे. लेवा गुजर समाजाने कोरोना नंतरही हे नियम पाळावेत. -दीपक पाटील.

 रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कपी.के.अण्णा पाटील यांनी अथक परिश्रमातून लेवापाटीदार गुजर समाजात शिस्त व नियम बांधून समाज परिवर्तनाची चळवळ उभारली आहे. तीच चळवळ पुढे नेण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. या समाजात अनेक आदर्श परंपरा असून, आजही इतर समाजातील लोक त्याचे अवलोकन करतात. सध्या कोरोनामुळे सामाजिक परंपरांवर बंधने आले आहे. काही गोष्टी त्यातूनही चांगल्या घडल्या आहेत. विशेषत: लग्नसमारंभ, मृत्यू नंतर दारावर जाणे, दशक्रिया विधी, घरभरणी कार्यक्रम, यातील गर्दींला मर्यादा आली आहे. त्यामुळे कोरोनानंतरही लेवापाटीदार गुजर समाजात विवाह व इतर समारंभातील गर्दीवर कायम मर्यादा राहावी यासाठी आपले प्रयत्न असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.समाज परिवर्तनासाठी कुठल्या नियमांची बांधणी केली आहे?लेवापाटीदार गुजर समाजात हुंडा बंदी आहे. यासह लग्न व इतर विधी याबाबतही नियमांची चौकट तयार केली आहे. यासंदर्भातील विविध १९ नियमांचे पत्रक तयार करण्या आले असून, त्या चौकटीत समाजातील विधी परंपरा पार पडतात. त्याबाबत दरवर्षी वार्षीक अधिवेशन घेऊन चर्चा  केली जाते. त्यात काही नवीन सूचना आल्यास त्यावरही चर्चा करून नियम केले जातात व ते नियम समाज पाळतो. म्हणूनच या अधिवेशनालाही महत्त्व असते. पी.के.अण्णा पाटील व समाजातील धुरींधरांनी वर्षानुवर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे. त्यामुळेच आज समाजात शिस्त आली आहे. आधुनिकता व बदलत्या पीढीनुसार काही जण नियम मोडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावर वचक ठेवले जाते. आपण स्वत: लग्न समारंभात हजेरी लावून लोकांनाही नियम पाळण्याचे आवाहन  करतो.

गुजर महासभेचे अध्यक्षपददीपक पाटील हे अखिल भारतीय लेवापाटीदार गुर्जर समाज व अखिल भारतीय गुजर महासभेचेही अध्यक्ष आहेत. लेवापाटीदार समाज हा नंदुरबार - धुळे जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात पसरला आहे. तर गुर्जर समाजाच्या विविध उपजाती असून, ताे देशभर आहे. त्याची संख्या देशात सुमारे ११ कोटीच्या घरात आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांचा समन्वया संदर्भात दीपक पाटील यांनी सांगितले की, लेवा गुजर समाज हा शिस्तप्रिय व या समाजातील प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. याच परंपरा देश पातळीवरील गुर्जर समाजात रूजवाव्यात असे अनेकांचे मत आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या भागातील समाजापर्यंत त्या पोहोचविण्यासाठी गुर्जर महासभेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले.