शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

माणुसकी म्हणून अनोळखी व्यक्तीला मोबाईल दिला अन् पैसे गमावून बसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST

नंदुरबार : माणुसकी म्हणून कॉल लावण्यासाठी मोबाईल दिला आणि बॅंक खात्यातील पैसे गमावून बसला. आता ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे ...

नंदुरबार : माणुसकी म्हणून कॉल लावण्यासाठी मोबाईल दिला आणि बॅंक खात्यातील पैसे गमावून बसला. आता ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे सायबर चोरटे वापरू लागले आहेत. त्यामुळे माणुसकी दाखविताना समोरचा खरंच गरजवंत आहे का याची पडताळणी करूनच ती दाखवा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

नेहमी वापरात असलेला मोबाईल नंबर अनेकजणांनी बॅंक खात्याला जोडलेला असतो. अशाच नंबरवरून फोन करण्याचा बहाण्याने सायबर चोरटे आपला हेतू साध्य करीत आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील गर्दी अशा ठिकाणी असे गरजवंत माझ्याकडे मोबाईल नाही, एक कॉल करू द्या म्हणून मोबाईल घेतात आणि क्षणार्धात ‘कारनामा’ करून मोकळे होतात हे स्पष्ट झाले आहे.

माणुसकी दाखवून कोणत्या अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल देऊ नये. फोन लावायचा आहे अशी बतावणी त्यांच्याकडून केली जाऊ शकते. फोन लावून द्यायचाच असेल तर स्वत: नंबर डायल करा, काही गडबड व शंका असल्याचे दिसताच लागलीच फोन कट करून डायल केलेला नंबर ब्लॅाक करा. त्यामुळे फसवणूक टळू शकते. अनोळखी व्यक्तीच्या कोणत्याही आमिषाला कधीही बळी पडू नका. गोड बाेलून आपली माहिती विचारुन आणि मोबाईल घेऊन आपली फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.