शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अन्नातून विषबाधेने 11 बालिका रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमात 11 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमात 11 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती़ त्यांना तात्काळ बोरद व तेथून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े यातील दोघींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रात्री उशिरा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेल़े मंगळवारी सायंकाळी सात वाजता त:हावद येथील कस्तुरबा गांधी बालिकाश्रमातील विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले होत़े यानंतर काही वेळात बालिकांना उलटय़ा आणि अतीसाराचा त्रास सुरु झाला होता़ प्रशासनाने तातडीने मुलींना बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत उपचार सुरु केले होत़े परंतू प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ रुग्णालयात करमीला रमेश पाडवी (14), शर्मिला लालसिंग वळवी (15), सपना सायसिंग पाडवी (15), प्रियंका हरीश्चंद्र वळवी (13), ज्योती शत्रुघA ठाकरे (15), अश्विनी अंबरसिंग मोते (15), अश्विनी कोरजी नाईक (15), निलिमा रामसिंग पाडवी (14), लिना रावल्या तडवी (10), निशा शिवाजी तडवी (11), लक्ष्मी पाडवी (14) या बालिकांवर उपचार सुरु होत़े याठिकाणी वैद्यकीय अधिक्षक डॉ़ विजय पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडून उपचार सुरु आहेत़ दरम्यान लिना तडवी आणि निशा तडवी या दोघींची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े आश्रमशाळेच्या गृहप्रमुख निमा गावीत, शैला वसावे, शिक्षक विष्णू पाटील यांनी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले होत़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, तहसीलदार पंकज लोखंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून विद्यार्थिनींच्या प्रकृतीची पाहणी केली़ 

विद्यार्थिनींना पाणी किंवा जेवणातून विषबाधा झाली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिका:यांनी वर्तवला आह़े दरम्यान त:हावद येथे दोन दिवसापासून विज पुरवठा बंद होता़ यामुळे विद्यार्थिनी दोन दिवसांपासून हातपंपाचे पाणी पित असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आह़े यातूनच त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े ूउपजिल्हा रुग्णालयातील 9 आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन्ही बालिकांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आह़े