शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

वॉटर कप स्पर्धेत कोठली प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत कोठली, ता. नंदुरबार ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. तर नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत कोठली, ता. नंदुरबार ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. तर नंदुरबार तालुक्यातीलच न्याहली व रनाळे खुर्द ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. सत्यमेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा यंदाही नंदुरबार व शहादा तालुक्यात राबविण्यात आली. या स्पर्धेत अनेक गावांनी सहभाग घेतला होता. जलसंधारणातून मनसंधारणाच्या स्पर्धेत यावर्षी कोठली खुर्द या गावाला तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे दहा लाखाचे    बक्षीस मिळाले आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित बालेवाडी पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या गावाला पाणी फाऊंडेशनचे अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ यांच्या उपस्थितीत सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेता    पुष्कर श्रोती यांच्या हस्ते देण्यात आला.  यासोबतच तालुक्यातून जलसंधारणाची उत्तम कामे करणा:या न्याहाली गावाला द्वितीय पुरस्कार तर रनाळे खुर्द गावाला तृतीय पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.