शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरताना शेतक:यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:49 IST

43 हजार अर्ज दाखल : ग्रामीण भागात एजंटांचा सुळसुळाट, कारवाईची मागणी कजर्माफी

ठळक मुद्दे15 सप्टेंबर शेवटची मुदत.. कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत ही 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे अवघे सहा दिवस त्यासाठी उरले आहेत. शासकीय सुटीच्या दिवशी देखील महाईसेवा केंद्र, आपले सरकार व सीएससी केंद्र सुरू राहणार आहेत. कजर्माफी अर्ज दाखल केलेल्

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकरी कजर्माफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक:यांची प्रचंड दमछाक होत आहे. सव्र्हर डाऊनच्या समस्येचा फायदा उचलत काही केंद्र चालकांनी कमाई सुरू केली आहे. जिल्ह्यात 100 पेक्षा अधीक केंद्रांमध्ये हे फॉर्म भरले जात आहेत. दरम्यान, आतार्पयत जिल्ह्यातील 50 हजार शेतक:यांनी नोंदणी केली असून 43 हजार ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आले आहेत.शेतकरी कजर्माफीसाठी जिल्ह्यातील महाईसेवा केंद्राच्या 42 पैकी 39 केंद्रांवर तर आपले सरकार अंतर्गत ग्रामपंचायतींच्या 60 पेक्षा अधीक केंद्रावर आणि कॉमन सव्र्हीस सेंटर अर्थात सीएससी केंद्रावर ही सोय करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज निशुल्क भरण्याचे प्राविधान आहे. परंतु सव्र्हर डाऊनच्या नावाखाली शेतक:यांची फिरवाफिरव सुरू आहे. अनेक वेळा बायोमेट्रीक अंगठा घेण्यास अडचण येत आहे. परिणामी शेतकरी हैराण होत आहेत. ही संधी साधून काही केंद्र चालकांनी कमाई सुरू केली असून शेतक:यांकडून 100 ते दीडशे रुपये घेतले जात आहेत. अनेकांची दुकानदारीग्रामिण भागात अनेकांनी दुकानदारी सुरू केली आहे. फॉर्म घरबसल्या भरून देण्याच्या नावाखाली किमान दीडशे रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. घरीच अर्ज भरून घेतले जातात. ते अर्ज ऑनलाईन अपलोड करून केवळ शेतक:यांचे अगंठे घेण्यासाठी त्यांना केंद्रात बोलविण्यात येते. जे शेतकरी पैसे देत नाहीत त्यांना दोन ते तीन दिवस फिरवाफिरव केली जाते. यामुळे शेतकरी हैराण होत आहेत. याबाबत अनेक शेतक:यांनी संबधीत अधिका:यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.अंगठा घेण्यातही अडचणीआधार कार्ड नोंदणीच्या वेळी बायोमेट्रीकद्वारे घेतलेला अंगठा आता दोन ते तीन वर्षानंतर मॅच होत नसल्यामुळे अनेक शेतक:यांना ती अडचण देखील सहन करावी लागत आहे. शेती कामात नेहमीच राबणा:या शेतक:यांना या अडचणींना मोठय़ा प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे. त्याचाही उपयोग काही केंद्रचालक करून घेत आहेत. 43 हजार अजर्जिल्ह्यात एकुण पात्र लाभार्थी शेतक:यांपैकी 50 हजार शेतक:यांनी अर्जाची नोंदणी केली आहे. त्यापैकी जवळपास 43 हजार शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. महाऑनलाईन केंद्र, आपले सरकार अर्थात संग्राम केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर अर्थात सीएससी या केंद्रांवर निशुल्क अर्ज भरले जात असून 15 सप्टेंबरच्या आत शेतक:यांनी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम भागात अडचणी येत आहे. दुर्गम भागात इंटरनेट सेवेची सर्वाधिक अडचण आहे. याशिवाय वीज नसणे, पावसामुळे शेतक:यांना संबधीत ठिकाणी जाण्यास अडचणी येत आहेत. सध्या शेती कामांचे दिवस असतांना ते सोडून अर्ज दाखल करण्यासाठी पती-प}ी यांना सोबत जावे लागत आहे. परिणामी शेती कामांवरही परिणाम दिसून येत     आहे. रांगा कायमअर्ज दाखल करण्याच्या केंद्राबाहेर शेतक:यांच्या रांगा कायम आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजेपासूनच अशा केंद्रांबाहेर मोठय़ा प्रमाणावर रांगा लागत असल्याचे  चित्र आहे. केंद्राबाहेर ऊन किंवा पावसापासून संरक्षणासाठी कुठलीही सोय नसल्यामुळे या अडचणींना     तोंड देत शेतक:यांना केंद्राबाहेर   बसावे लागत असल्याची स्थिती  आहे. यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.