शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

तीन दिवसात वीज पडून तिघांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2017 12:09 IST

दोन प्रौढ व बालकाचा समावेश : सैताणे, दहेल व खेतिया येथील घटना

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.5 - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात तीन जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सैताणे ता.नंदुरबार, दहेल, ता.अक्कलकुवा व खेतिया येथे घडली.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात वादळवा:यासह पाऊस सुरू आहे. रविवारी मात्र कुठेही पाऊस झाला नाही. तीन दिवसात तीन जणांना वीज पडून जीव गमवावा लागला.
शुक्रवारी सायंकाळी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात विजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाटामुळे  तुरळक पाऊस झाला. सैताणे येथील जामसिंग रामसिंग भिल (60) हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने ते गावालगतच्या जगतराव टेकडीवर थांबले असता त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत हिरामण भिल यांनी खबर दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दुसरी घटना 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजता दहेल, ता.अक्कलकुवा येथे घडली. दहेलचा मोचलीपाडा येथील विनोद दाज्या वसावे (14) हा गावालगतच्या शेतात आंब्याच्या झाडाखाली वादळामुळे पडलेल्या कै:या वेचत होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत दाज्या दिवाल्या वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात माहिती दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना खेतियाजवळील भातकी (मध्यप्रदेश) येथे घडली. ज्ञानसिंह जाडीया (30) हे आपल्या शेतात काम करीत असतांना 2 जून रोजी त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.