शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

जिल्ह्याला ओल्या दुष्काळाची किनार तरीही वाढीव पैसेवारीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 887 खरीप आणि रब्बी गावांची हंगामी पैसेवारी प्रशासनाने जाहिर केली आह़े यातून सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 887 खरीप आणि रब्बी गावांची हंगामी पैसेवारी प्रशासनाने जाहिर केली आह़े यातून सर्वच गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्यात तीन वर्षापासून निर्माण झालेला दुष्काळ जावून सुकाळ परतल्याचे चित्र निर्माण झाले आह़े परंतू याला सप्टेंबर अखेरीस झालेल्या अतीवृष्टीचीही किनार असल्याने शेतकरी ओल्या दुष्काळाला सामोरे जात असल्याचेही चित्र जिल्ह्यात आह़े    प्रशासनाने नुकतेच हंगामी पैसेवारी जाहिर केली आह़े यात नंदुरबार तालुक्यातील 145, नवापुर 165ख तळोदा 94, शहादा 160, धडगाव 99 तर अक्कलकुवा तालुक्यातील 194 गावे ही सुस्थितीत असून या प्रत्येक गावातील शिवारात पिकांची स्थिती मजबूत असल्याने पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचे घोषित झाले आह़े नजर पैसेवारीतही हीच स्थिती होती़ यातून प्रशासनाने आढावा घेत हंगामी पैसेवारी घोषित केली आह़े येत्या डिसेंबर अखेरीस अंतिम पैसेवारीची आकडेवारीही कायम राहिल असा अंदाज बांधला जात आह़े परंतू सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 19 हजार बाधित शेतक:यांच्या भरपाईबाबत कारवाईच झालेली नसल्याने त्यांच्यावर ओल्या दुष्काळाची कु:हाड कोसळणार आह़े कोरड क्षेत्रात 12 हजार 991 शेतक:यांच्या  7 हजार 440 तर 7 हजार 164 बागायतदार शेतक:यांच्या 5 हजार 661 शेतीपिकांना अतीवृष्टीची झळ बसली होती़ या पिकांचे पंचनामे पूर्ण करुन शासनाकडे भरपाईच्या 42 कोटी रुपयांचा प्रस्तावही देण्यात आला आह़े परंतू त्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याने शेतकरी नुकसानीच्या गर्तेत आहेत़ यातून मार्ग निघत नसल्याने शासनाने जाहिर केलेल्या पैसेवारीवर समाधान करण्याऐवजी शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत़ 

857 खरीप आणि 30 रब्बी गावांचा आढावा प्रशासनाने घेतला आह़े अद्याप अंतिम पैसेवारी जाहिर करण्यात आलेली नसल्याने पुढील कारवाई बाकी आह़े जिल्ह्यात अतीवृष्टीबाबत झालेल्या पंचनाम्यांबाबत शेतक:यांनी तक्रारी केल्या होत्या़ शेतक:यांनी सांगूनही त्यावेळी तलाठी व मंडळाधिकारी यांनी पंचनामे न केल्याने अनेकांना भरपाईपासून मुकावे लागण्याची शक्यता आह़े यामुळे जिल्हाधिकारी यांनी सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचा आढावा पुन्हा नव्याने घेऊन भरपाईचे नवीन प्रस्ताव देण्याची मागणी करण्यात येत आह़े