शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

दडी मारल्याने शेतकरी व मजूर वर्गासह नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेने बळीराजासह मजूर वर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे. जो दिवस जातो तो ऊन ...

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेने बळीराजासह मजूर वर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे. जो दिवस जातो तो ऊन वारा निघून जात आहे. मात्र पावसाचे आगमन होत नसल्याने सध्या ग्रामीण भागातील चिमुकले पावसाच्या विनवण्या करण्यासाठी गल्लीबोळात फिरून ‘धोंडी धोंडी पाणी दे.... साय, माय पिकू दे’ अशी आर्त हाक मारून वरुण राजाची विनवणी करीत आहेत. जसे वृक्ष लागवडीचे महत्त्व दवाखान्यात ऑक्सिजनची गरज भासून नैसर्गिक मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात महागड्या किमतीत घ्यावा लागतो. तसेच महत्त्व पाण्याचेसुद्धा आहे. दिवसेंदिवस सगळीकडे अवैध वृक्षतोडीने वातावरणाचे संतुलन बिघडून याचा परिणाम पावसावर होत आहे व पावसाळ्यात वेळेवर वरुण राजाच्या आगमनासाठी विनवणी करावी लागत असल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात पाणी मागण्याची.................. जुनी परंपरा सुरू असून, हा तोडगा केल्यानंतर पाण्याचे आगमन होते, असे जाणकारांकाकडून सांगण्यात आले. सध्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाचे आगमन होत असून, जिल्ह्यातही काही ठिकाणी सरी कोसळल्याने काही प्रमाणात का होईना बळीराजाला याचा दिलासा मिळाला आहे. पाऊस येण्यासाठी जुन्या काळापासून सुरू असलेले पाणी मांडण्याची.............................. परंपरा आजही ग्रामीण भागासह शहरी भागात कायम असल्याचे दिसून आले.