शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

दडी मारल्याने शेतकरी व मजूर वर्गासह नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेने बळीराजासह मजूर वर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे. जो दिवस जातो तो ऊन ...

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेने बळीराजासह मजूर वर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे. जो दिवस जातो तो ऊन वारा निघून जात आहे. मात्र पावसाचे आगमन होत नसल्याने सध्या ग्रामीण भागातील चिमुकले पावसाच्या विनवण्या करण्यासाठी गल्लीबोळात फिरून ‘धोंडी धोंडी पाणी दे.... साय, माय पिकू दे’ अशी आर्त हाक मारून वरुण राजाची विनवणी करीत आहेत. जसे वृक्ष लागवडीचे महत्त्व दवाखान्यात ऑक्सिजनची गरज भासून नैसर्गिक मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात महागड्या किमतीत घ्यावा लागतो. तसेच महत्त्व पाण्याचेसुद्धा आहे. दिवसेंदिवस सगळीकडे अवैध वृक्षतोडीने वातावरणाचे संतुलन बिघडून याचा परिणाम पावसावर होत आहे व पावसाळ्यात वेळेवर वरुण राजाच्या आगमनासाठी विनवणी करावी लागत असल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात पाणी मागण्याची.................. जुनी परंपरा सुरू असून, हा तोडगा केल्यानंतर पाण्याचे आगमन होते, असे जाणकारांकाकडून सांगण्यात आले. सध्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाचे आगमन होत असून, जिल्ह्यातही काही ठिकाणी सरी कोसळल्याने काही प्रमाणात का होईना बळीराजाला याचा दिलासा मिळाला आहे. पाऊस येण्यासाठी जुन्या काळापासून सुरू असलेले पाणी मांडण्याची.............................. परंपरा आजही ग्रामीण भागासह शहरी भागात कायम असल्याचे दिसून आले.