शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

दिवसाला अवघ्या 60 प्रकरणांवर होतेय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 16:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीकडून दर दिवशी केवळ 60 विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा सुरु आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीकडून दर दिवशी केवळ 60 विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा सुरु आह़े बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेणा:या सीईटी-सेलकडून समितीकडे दरदिवशी परीक्षा पास झालेल्या  विद्याथ्र्याच्या याद्या पाठवून कामकाज सुरु आह़े   धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून आतार्पयत सरासरी 45 हजार अनुसुचित जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नंदुरबार येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल केले आहेत़ या अर्जावर तातडीने कामकाज करण्याचे आदेश शासनाकडून सातत्याने देण्यात येतात़ दरम्यान यंदा बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनुसुचित जमातीच्या 12 हजारपेक्षा अधिक विद्याथ्र्यानी समितीकडे अर्ज केल्याची माहिती आह़े  मोठय़ा संख्येने प्राप्त झालेल्या प्रस्तावांना निकाली काढण्यासाठी राज्यशासनाने जात पडताळणी समित्यांना 30 जूनर्पयत विशेष मोहिम राबवून प्रकरणे निकाली काढण्याचे सुचवले होत़े यानुसार नंदुरबार येथील समितीकडून कामकाज सुरु असले तरी त्या कामांना गती मिळत नसल्याने विद्याशाखांच्या प्रवेशास पात्र असलेल्या विद्याथ्र्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आह़े विशेष मोहिमेंतर्गत वैधता प्रमाणपत्र मिळालेल्या विद्याथ्र्याची संख्या समोर आली नसली तरी ही संख्या 1 हजाराच्या आत असल्याची माहिती आह़े यामुळे मोहिमेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आह़े 

वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी त्या-त्या विद्याशाखेच्या प्रवेशाला पात्र झाल्यानंतर सीईटी-सेलकडून त्यांच्या जातप्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे समितीला सुचवण्यात येत़े यासाठी दरदिवशी अनुसुचित जमातीच्या विद्याथ्र्याच्या याद्या समितीकडे देण्यात येत आहेत़ यानुसार दर दिवशी 60 किंवा त्यापेक्षा कमीच विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा होत आह़े समितीकडे पडताळणीसाठी पोलीस दलातील एका अधिका:याची नियुक्ती करण्यात येत़े परंतू पोलीस निरीक्षकाचे हे पदही रिक्त असल्याने अडचणी आल्याचे सांगण्यात आले आह़े गेल्या वर्षभरात दाखल करण्यात आलेल्या 45 हजारपेक्षा अधिक प्रकरणांपैकी समितीने 11 हजार 900 प्रकरणे निकाली काढल्याची माहिती देण्यात आली आह़े सर्वात गंभीर प्रश्न असलेल्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत नेमक्या किती विद्याथ्र्याचे प्रस्ताव निकाली काढून त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले याची अंतिम आकडेवारी 1 जुलै रोजी समोर येणार आह़े तोवर शासनाकडून येणा:या सीईटी सेल आणि शासनाकडून देण्यात येणा:या विद्याथ्र्याच्या याद्यांवर कामकाज सुरु राहणार आह़े