शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

डीबीटीच्या निर्णयाने पटेलवाडी वसतीगृह बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:55 IST

अधिकारी कर्मचारी येत नसल्याचा दावा : सलसाडी घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता

नंदुरबार : शासनाने भोजन डिबीटीची योजना रेटल्याचे दुष्परिणाम आता समोर येत असून शहरातील पटेलवाडी वसतीगृह संकुल बेवारस झाले आह़े भोजन तयार करण्याची कटकट मिटल्याने येथे अधिकारी व कर्मचारीचे येत नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितल़े शहरातील पटेलवाडी भागात नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित 1 हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह चालवले जात़े चार इमारतीच्या या वसतीगृहात यंदा केवळ 447 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत़ उर्वरित विद्याथ्र्यानी भोजन नसल्याने प्रवेश नाकारले होत़े वसतीगृहात सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून उघडय़ा फ्यूजपेटय़ा, फरशांवर साचून असलेले पाणी अपघातांना तर पेयजल म्हणून विद्यार्थी चक्क कूपनलिकांचे पाणी घेत आहेत़ या समस्या बाहेर मांडणा:या विद्याथ्र्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही येथील विद्याथ्र्यानी सांगितल़े आठवी ते पदव्युत्तर वर्गार्पयत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यासाठी सर्वाधिक सोयीचे वसतीगृह असल्याने याठिकाणी दरवर्षी जुलैमहिन्याअखेरीस प्रवेश पूर्ण होत होत़े यंदा भोजनडीबीटी बंद झाल्याने केवळ 447 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले आहेत़ विशेष म्हणजे यात केवळ 172 विद्यार्थी हे नवीन आहेत़ भोजन डिबीटी बंद झाल्याने अनेकांनी प्रवेश टाळले आहेत़ दुसरीकडे भोजन डिबीटी बंद झाली असली तरी उर्वरित सुविधा देण्याची अपेक्षा होती़ परंतू चार वर्षापासून येथील सोलर प्लांट बंद असल्याने विद्याथ्र्याना अंघोळीला गरम पाणी मिळत नाही़ पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून दोन इमारतींमध्ये वाटॅर फिल्टर प्लांट लावले आहे होत़े यातील 1 पूर्णपणे बंद असून दुस:या फिल्टरमधून नावालाच शुद्ध पाणी मिळत आह़े यामुळे विद्यार्थी टाक्यांमध्ये साचून असलेले पाणी पित आहेत़ वसतीगृहात सीसीटीव्ही बसवल्याचा दावा काही दिवसांपूर्वी प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आला होता़ परंतू प्रत्यक्षात सीसीटीव्ही नावालाही नसल्याचे याठिकाणी दिसून आले आह़े विद्याथ्र्याच्या सुरक्षेबाबत येथे गंभीर अनास्था असून सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याची अपेक्षा असताना कारवाई झालेली नाही़ तब्बल सात गृहपाल, प्रत्येक इमारतीत एक शिपाई आणि एक रखवलादार यांची नियुक्ती आह़े परंतू दिवसभरात यातील एकही जण दिसून येत नाही़ यामुळे कोणीही यावे आणि भटकंती करावी अशी स्थिती येथे आह़े वसतीगृहाच्या आवारात पडलेला कचरा, मोकाट गुरे आणि वाढलेली झुडपे यांच्यामुळे डास मच्छरांचा प्रादुर्भाव होतो आह़ेतसेच चार इमारतींपैकी प्रत्येक इमारतीखाली असलेला फ्यूजबोर्ड सताड उघडे आहेत़ त्यावर पाणी पडत आह़े हे बोर्ड सुरू करण्याची जबाबदारी विद्याथ्र्याना देण्यात आली आह़े यात एखाद्या विद्याथ्र्याचा अपघात होण्याची शक्यता आह़े वसतीगृहाच्या आवारात लावलेल्या ट्रान्सफार्मरची फ्यूजपेटी कायम उघडी असल्याने तेथेही दुर्घटनेची भिती विद्याथ्र्यानी व्यक्त केली़