शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

नावली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेत सहावीत शिकणा:या विद्यार्थिनीचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेत सहावीत शिकणा:या विद्यार्थिनीचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झाले. सेंट्रल किचन योजनेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील शिर्वे येथील रहिवासी असलेली जयश्री जालमसिंग वसावे ही विद्यार्थिनी नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या सहावीत शिकत होती. जागतिक आदिवासी दिनी रात्री तिचा अचानक मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला नेण्यात आले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी. सातपुते यांनी मृत बालिकेचे शवविच्छेदन केले. जिल्ह्यात सध्या आश्रमशाळांमधे सेंट्रल किचन योजना राबविण्यात येत आहे. तेथून देण्यात येणा:या जेवणात खाण्याचा सोडा व केमिकलचा वापर होत असून विद्याथ्र्यानी कमी जेवण केल्यावरही त्यांचे पोट भरले जाते, असा आरोप पालकांकडून होत असल्याचे भारतीय ट्रायबल पार्टीचे तालुकाध्यक्ष के.टी. गावीत व युवा जिल्हाध्यक्ष अहरोन गावीत यांनी पत्रकान्वये म्हटले आहे. या योजनेचा राज्यात पहिला बळी असल्याचे       त्यांनी नमूद केले आहे. या जेवण पद्धतीमुळे आदिवासी विद्याथ्र्यामध्ये मोठे घबराटीचे वातावरण असल्याचे स्पष्ट करून ही पद्धत रद्द करून आश्रमशाळांमधे पूर्ववत मेस पद्धत आणली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकसान भरपाई म्हणून जयश्रीच्या पालकांना दोन लाखांऐवजी शासनाने 25           लाख रुपये द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शोकाकूल वातावरणात शिर्वे येथे जयश्री वसावेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.