शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST

शहादा तालुक्यात मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. त्यात प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आले. यंदाच्या खरीप हंगामात ...

शहादा तालुक्यात मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. त्यात प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आले. यंदाच्या खरीप हंगामात पिकांची परिस्थिती नाजूक असतानाच सप्टेंबर महिन्यात आलेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात तालुक्यातील बहुतांश भागात पपई, ऊस, सोयाबीन, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. मुसळधार पावसाने पिकांना चांगलेच झोडपल्याने पिके जमिनीवर आडवी झाली आहेत.

गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता; परंतु उधार-उसनवार, कर्ज काढून कसेबसे शेतकऱ्यांनी यंदा खरिपाची पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम येतो की नाही, अशी चिंता सतावत होती. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना आडवे केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे पथक नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करून पंचनामे करीत आहेत.