शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST

शहादा तालुक्यात मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. त्यात प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आले. यंदाच्या खरीप हंगामात ...

शहादा तालुक्यात मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह जोरदार अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. त्यात प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आले. यंदाच्या खरीप हंगामात पिकांची परिस्थिती नाजूक असतानाच सप्टेंबर महिन्यात आलेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात तालुक्यातील बहुतांश भागात पपई, ऊस, सोयाबीन, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. मुसळधार पावसाने पिकांना चांगलेच झोडपल्याने पिके जमिनीवर आडवी झाली आहेत.

गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता; परंतु उधार-उसनवार, कर्ज काढून कसेबसे शेतकऱ्यांनी यंदा खरिपाची पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम येतो की नाही, अशी चिंता सतावत होती. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना आडवे केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे पथक नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करून पंचनामे करीत आहेत.