शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

गौण खनिजची राॅयल्टी न भरल्याने सातबाऱ्यावर बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

नंदुरबार : तालुुक्यातील बलवंड येथे गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याबाबत वारंवार सूचना करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित सात शेतकऱ्यांच्या ...

नंदुरबार : तालुुक्यातील बलवंड येथे गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याबाबत वारंवार सूचना करुनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित सात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. बलवंड ग्रामपंचायतीने सन २०१० ते २०१८ या कालावधीत गौण खनिज उत्खननासाठी तसेच गोळा करण्यासाठी व दुसऱ्या जागी नेण्यासाठी किंवा इतर ठिकाणी उचलून घेऊन जाण्यासाठी अथवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही सामुग्रीबाबत परवानगी घेतली नव्हती. तसेच सार्वजनिक कामासाठी वापरलेली रॉयल्टी शासन दरबारी भरणा केली नव्हती. त्याबाबत सातत्याने सूचना देऊनही संबंधित रक्कम शासन दरबारी भरणा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (८) १ मधील तरतुदीनुसार पांडुरंग राजाराम पाटील, पंकज सुरेश पाटील, लक्ष्मण आर. पाटील, बन्सीलाल दगा भोई, विवेक रवींद्र पाटील, संदीप पाटील, सागर पांडुरंग पाटील या सातजणांच्या सातबाऱ्यावर सुमारे ३० लाख रूपयांचा बोजा चढविण्याचे आदेश तहसीदारांनी संबंधित खर्देखुर्द येथील तलाठ्यांना दिले आहेत. यासंदर्भात मनसेने प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.